मुंबई
मुंबई
कंगणावर संजय राऊत म्हणाले, ‘मान्य नसणाऱ्यांनी त्यांचा बाप दाखवावा’!
मुंबईबद्दल अभिनेत्री कंगणा रनौतनं केलेल्या वक्तव्यानंतर मुंबईतलं राजकारण चांगलंच तापलं आहे. 'संजय राऊतांनी मला मुंबईत न येण्याची धमकी दिली. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर आझादीच्या मागण्या...
‘कंगणाला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही’, गृहमंत्री अनिल देशमुखांचं मोठं विधान!
अभिनेत्री कंगणा रनौत तिच्या वक्तव्यांमुळे सध्या भलतीच चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून Sushant Singh Rajput Death प्रकरणात कंगणाने बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गजांवर टीका करणारी...
संतापजनक! पंजाबच्या फुटबॉलपटूने तरुणीवर केला बलात्कार
दिवसेंदिवस मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दररोज एक घटना ऐकायला येत असून नुकतीच एक घटना समोर आली आहे. मुंबईतील एका तरुणीवर पंजाबच्या...
‘९ तारखेला मुंबईत येते, कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा’; कंगनानं दिलं Challenge
सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या ट्वीटमुळे चांगलीच चर्चेत आहे. गुरूवारीच कंगनाने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत (POK) केली असल्याने कंगनाच्या या वक्तव्यामुळे...
- Advertisement -
‘केवळ पोकळ धमक्या देत नाहीत, तर थेट कृती करतो’
'मुंबईशी संबंध नसलेल्या एैऱ्यागैऱ्यांनी वक्तव्य करु नये. महत्त्वाचे म्हणजे आम्ही शिवसैनिक आहोत त्यामुळे आम्ही केवळ पोकळ धमक्या देत नाहीत, तर थेट कृती करतो', असा...
अर्ध्या तासाच्या प्रवासाला लागताहेत ४ तास; सामान्य प्रवाशांचे हाल
कोरोनाविरुद्ध लढत असताना गेले तीन महिने सामन्य मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली लोकल बंद आहे. त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. अवघ्या अर्ध्या...
मिठीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांचे निधन
मुंबई विद्यापीठाचे माजी कॉलेज व विद्यापीठ विकास मंडळाचे माजी संचालक आणि मिठीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांचे गुरुवारी संध्याकळी हृदय विकाराने निधन झाले....
‘मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये’; कंगनाला मनसेची तंबी
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सतत टीका आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्यामुळे तिच्यावर चहूबाजूंनी टीका...
- Advertisement -
‘एकत्र बसून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे पत्ते पिसले…’; सामना अग्रलेखातून विरोधी पक्षाचा समाचार
ठाकरे सरकारकडून पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून राज्यातील ४० हून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पण या बदलीच्या आदेशानंतर विरोधी...
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा
अंतिम वर्षाच्या लेखी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात, तर निकाल 31 ऑक्टोबरपर्यंत जाहीर होईल. तसेच 15 ते 30 सप्टेंबरपर्यंत प्रॅक्टिकल परीक्षा होतील, असे उच्च व...
राज्यातील चार आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या
राज्यातील अन्य चार आयपीएस अधिकार्यांच्या गुरुवारी गृहविभागाने बदल्या केल्या आहेत. त्यात निखिल गुप्ता यांची औरंगाबादच्या पोलीस आयुक्तपदी तर के. एम. एम. प्रसन्ना यांची औरंगाबाद...
कोरोनामुळे राज्यात वीजदरवाढ
राज्यातील उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांकडून कमी झालेल्या वीज मागणीचा परिणाम हा राज्यातील विजेचे दर वाढण्यावर होणार आहे. कोरोनाच्या काळात मार्च महिन्यापासून सातत्याने राज्यातील विजेच्या...
- Advertisement -
फडणवीसांच्या मिठाला जागणार्यांच्या बदल्या
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या मिठाला जागणार्या काही अधिकार्यांची बदली केली, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. ठाकरे सरकारकडून...
पंतप्रधान मोदी चार तास झोपतात उद्धव ठाकरेंनी तेवढे तरी काम करावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेमतेम चार तास झोप घेतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेवढा वेळ तरी काम करावे ही आमची विनंती आहे, अशी...
वृत्तवाहिन्यांनी संयम बाळगावा
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुरू असलेल्या तपासाविषयी वार्तांकन करताना वृत्तवाहिन्यांनी संयम बाळगावा व तपासावर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने वार्तांकन करावे,’ अशी...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement