मुंबई

मुंबई

पिण्याच्या पाण्याने वाहने धुणार्‍यांना दंड आकारण्याची मागणी

मुंबईत सध्या कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा होत असून लोकांना आता पाण्यासाठी झगडावे लागत आहे. एका बाजुला पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असताना दुसरीकडे पिण्याचे पाणी...

केडीएमसीची दोन्ही रुग्णालये लवकरच शासनाकडे हस्तांतरीत!

जनतेला अद्यावत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी पालिकेची रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालये शासनाने आपल्या ताब्यात घ्यावीत या कल्याण डोंबिवली पालिकेच्या मागणीला राज्य शासनाने हिरवा कंदील...

अकरावी प्रवेशाची तयारी अपुरी

विलंबाने सुरू झालेली अकरावी प्रवेश प्रक्रिया, प्रवेश प्रक्रिया सुरू होऊनही कॉलेजांची यादी व कट ऑफ विद्यार्थ्यांना मिळण्यास झालेला विलंब यामुळे विद्यार्थी हैराण झाले होते....

आयटीआय प्रवेशासाठी गुणवंतांमध्ये चुरस

राज्यातील सरकारी व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गत केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 3 जूनपासून सुरू झाली असून, 20 दिवसांमध्ये तब्बल...
- Advertisement -

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदासाठी मुख्यमंत्र्यांंचे गुजराती कार्ड!

२०१४ ची लोकसभा त्यानंतर विधानसभा, मुंबई महानगरपालिका आणि पुन्हा २०१९ ची लोकसभा या सगळ्या निवडणुकांमध्ये मुंबईकरांनी भाजपला भरभरून मतं दिल्यानंतर आता या मराठमोळ्या शहरात...

फेरिवाले पुन्हा त्याच जागेवर; पालिकेची कारवाई कुचकामी

मागील काही महिन्यांपासून मुंब्रा कौसा प्रभाग समिती क्षेत्र वगळता इतर प्रभाग समित्यांमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही, असा आरोप महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. ठाणे महापालिका...

आरक्षणाच्या गोंधळामुळे अकरावीचे प्रवेश रखडले

मराठा आरक्षण व संवर्णातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळांना दिलेल्या आरक्षणामुळे पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया रखडल्यानंतर आता आरक्षणामुळे अकरावी प्रवेशाचा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यातच नामांकित कॉलेजात...

पालघर पोलिसांनी वाचवले चिमुरड्यांसह तिघांचे प्राण

दुर्मिळ गटाचे रक्त देऊन पालघर पोलिसांनी दोन चिमुरड्यांसह तीन जणांचे प्राण वाचवून नवा आदर्श निर्माण केला आहे. सर्व सामान्य जनतेला त्रास देणारे, धनदांडग्यांचा संरक्षण...
- Advertisement -

एसटी महामंडळाच्या २० विभागांमध्ये सौर ऊर्जा

एसटी महामंडळाने मुंबई सेंट्रल मुख्यालय आणि पुणे विभागीय कार्यालय येथे सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला होता . हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आता राज्यातील एसटीच्या...

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मुंबईत आपसात राडा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीत कार्यकर्त्यांमध्येच राडा झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीतच हा राडा झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच...

कल्याण-नगर चौपदरीकरण; माळशेज घाटात दोन भूयारी मार्गिका!

ठाण्याहून पुणे, अहमदनगरला जाताना लागणारा माळशेज घाट हा धोकादायक समजला जातो. पावसाळ्यात घाटात दरड कोसळल्याने अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे घाटातील वाट धोक्याची समजली...

भिवंडीत दूध चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी हजारो लिटर दूधाची चोरी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या टोळीचा म्होरक्या दूध...
- Advertisement -

२५ वर्षांनंतर सापडला बेपत्ता भाऊ!

तब्बल २५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. छत्तीसगडमधील सलीम शेख अचानक बेपत्ता झाले. कुटूंबातील सदस्यांनी त्यांचा खूप शोध घेतला. मुलाच्या परतीची वाट पाहताना आईचे निधन झाले....

मुलांच्या दुर्धर आजारासाठी मुंबईत पीसीयु; भारतात पहिलाच प्रयोग!

मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये छोट्या मुलांच्या दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी पॅलिएटिव्ह केअर युनिटची सुरूवात करण्यात आली आहे. छोट्या मुलांसाठी पॅलिएटिव्ह केअरची सुविधा सुरू करणं हा...

मध्य रेल्वेला प्रवाशांचा इशारा, १ जुलैला करणार निषेध!

गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवरच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकदा रेल्वेचा खोळंबा झाल्यामुळे कामकरी मुंबईकराचाही खोळंबा झाला. त्यामुळे वैतागलेल्या प्रवाशांनी अखेर...
- Advertisement -