मुंबई

मुंबई

बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाने जाहीर...

निर्बिजीकरणातून भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

मुंबई महापालिकेच्या हद्दीत भटक्या कुत्र्यांची समस्या निर्माण झाली आहे. या भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी महानगर पालिकेच्या माध्यमातून निर्बिजीकरण केले जात आहे. या निर्बिजीकरणासह...

प्लास्टिकची कवळी गिळली, वृद्ध व्यक्तीवर यशस्वी शस्त्रक्रिया

पाणी पित असताना अचानक दाताची कवळी गिळलेल्या ६० वर्षीय अब्दुल गनी यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुंबईतील झेन मल्टिस्पेशालिटी या खासगी रुग्णालयात ही...

नोकरी करणाऱ्यांना सांधेदुखीचा जास्त धोका

कामाला जाणाऱ्या नोकरवर्गामध्ये सांधेदुखीचा त्रास दिवसें दिवस वाढत चालला आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार सांधेदुखी हा देशातील दुसरा मोठा आजार समस्या असून देशातील २२...
- Advertisement -

मुंबईमधील महिलांच्या मदतीला येणार ड्रोन!

मुंबईतील महिलांच्या मदतीला आता ड्रोन धावून येणार आहे. महिलांसाठी मुंबई सुरक्षित व्हावी म्हणून हा प्रकल्प हाती घेण्यात येईल. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च 250 कोटी...

सीएसएमटी स्थानकावर एक्स्प्रेसच्या डब्यांना आग

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकावर आग लागल्याची घटना घडली आहे. फलाट क्रमांक १८ वर उभ्या असलेल्या एक्स्प्रेसच्या ३ बोगीला आग लागली...

उपकरणे रेल्वे ट्रॅकवरच टाकून कामगारांचे पलायन

दिव्याजवळ लोकलचा मोठा अपघात टळला, कंत्राटदारांच्या हलगर्जीपणा उघड रेल्वे कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे रविवारी कल्याण आणि दिवा स्थानकांमध्ये एक मोठा अपघात घडला असता. पण सुदैवाने तसे घडले...

गोरेगाव येथील अग्नितांडवात तिघांचा मृत्यू , ९ जखमी

गोरेगाव पश्चिम येथील एस.व्ही. रोडवरील टेक्निक प्लस या व्यावसायिक इमारतीतील ७ व्या मजल्यावर रविवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत ३ जणांचा मृत्यू झाला...
- Advertisement -

स्टरलाईट कॉपरच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह

स्टरलाईट कॉपर कंपनी अखेर बंद तामिळनाडू सरकारने सोमवारी तुतिकोरिन येथील वेदांत ग्रुपचा स्टरलाईट कॉपर प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले. या प्रकल्पाविरोधात गेल्या महिन्याभरापासून स्थानिक नागरिकांचे...

घामांच्या धारांनी मुंबईकर हैराण!

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अचानक प्रचंड उकडू लागले आहे. घामाच्या धारा अंगातून निघत आहेत. त्यामुळे मुंबईचे तापमान वाढले की काय, असा प्रश्न मुंबईकरांना पडला...

ईव्हीएमचा जाणीवपूर्वक गोंधळ

  पालघर लोकसभा मतदार संघातील २८३ एव्हीएम मशीन नादुरुस्त झाल्यामुळे अनेक मतदारांना मतदान करता आले नाही. त्यामुळे सर्वच राजकिय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रारी केल्या...

ठाण्यातील नालेसफाईला अतिक्रमणे आडवी

सुबोध शाक्यरत्न नाल्यावर असलेली अतिक्रमणे, खाडीकिनारी भराव टाकून उभारण्यात येत असलेली गृहसंकुले तसेच नाल्याचे मुख मोठे करण्यात ठामपा प्रशासनाला कोणतीही आस्था नसल्याने शहरातील बहुतांश भागांमध्ये...
- Advertisement -

प्रभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लवकरच बदल्या

बेकायदा बांधकाम प्रकरणे भोवणार उल्हासनगर मनपाच्या चारही प्रभागांचे अधिकारी आणि कर्मचारी अनधिकृत बांधकामांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले असून लवकरच या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार...

कंचाडमधील व्होटींग मशीन बंद

मतदान न करताच नागरिक माघारी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचे मतदान 28 मे रोजी झाले. वाडा तालुक्यातील कंचाड महसूल क्षेत्रातील 44 मतदान केंद्रे ही विक्रमगड विधानसभा मतदारसंघाशी...

गावठाणात भागात क्लस्टर नकोच !

ठाण्यात नागरिकांचा एल्गार क्लस्टर योजनेत गावठाण भागातील बांधकामांचा समावेश करण्यात आला. मात्र गावठाणमध्ये क्लस्टरचा समावेश करण्यास स्थानिकांचा विरोध आहे. ठाण्याच्या बाळकुम परिसरातील हजारो नागरिकांनी गावठाण...
- Advertisement -