पालघर

पालघर

पर्यटन विकास महामंडळाकडून खडूळ तळ्याचा होणार कायापालट

जव्हार: ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जव्हार शहराला थंड हवेचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे वर्षभर पर्यटकांचे पाय आपोआपच जव्हारकडे वळतात. या निसर्गमय जव्हारच्या पर्यटनात अजून...

मीरा- भाईंदरमधील मोकाट श्वानांच्या निर्बीजीकरणाला प्राधान्य

भाईंदर :- मीरा रोड आणि भाईंदर शहरातील मोकाट श्वानांची संख्या आटोक्यात आणण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात मागील वर्षाच्या तुलनेत चारपट म्हणजे २...

शटल पॅसेंजर गाड्यांचे दर पूर्ववत

पालघर:  कोरोना काळानंतर पश्चिम रेल्वेची सेवा सुरळीत झाल्यावर दररोजच्या काही शटल व पॅसेंजर गाड्यांचे तिकिटाचे दर एक्सप्रेस गाड्यांप्रमाणे ठेवले होते त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या आर्थिक...

रो-रो फेरीबोट सेवा फक्त प्रायोगिक तत्वावर

वसईः मंगळवारपासून वसई ते भाईंदर दरम्यान सुरु करण्यात आलेली रो-रो फेरीबोट सेवा प्रायोगिक तत्वावर असून सरकारी लोकार्पण सोहळा झालेला नाही, असा खुलासा करत मुंबई...
- Advertisement -

विरारमधील म्हाडांच्या घरांना प्रतिसाद मिळेना

वसईः विरार शहरातील बोळींज येथील म्हाडाच्या कोकण मंडळाच्या १० हजार घरांचा मोठा प्रकल्प तयार आहे. अनेकदा सोडत काढूनही प्रतिसाद मिळेनासे झाला आहे. आता प्रथम...

चिमाजी आप्पांच्या स्मृतीशिल्पाची दुरावस्था

वसईः  वसई किल्ल्यावर चिमाजी अप्पांनी विजय मिळविल्यानंतर त्यांच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी म्हणून  वसईची ओळख आहे. वसईमध्ये आल्यानंतर पर्यटक आणि नागरिकांचे स्वागत करण्यासाठी वसई...

भविष्यात पाण्याची समस्या भेडसावणार नाही

वसईः ‘उद्याला आम्ही आमदार असू किंवा नसू, पण भविष्यात तुम्हाला पाणी समस्या भेडसावणार नाही, याची ग्वाही मी तुम्हाला आजच देतो,` अशी ग्वाही आमदार हितेंद्र...

बहुचर्चित डहाणू महोत्सवाला सुरूवात,तीन दिवस चालणार

डहाणू: डहाणू तालुक्यातील सागरी भागात पर्यटन वाढावं, यासाठी डहाणू समुद्रकिनार्‍यावर महोत्सवाच आयोजन केले जाते. आज २३ रोजी हा डहाणू महोत्सव डहाणू नगरपरिषद, डहाणू महसूल...
- Advertisement -

मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवा

मोखाडा,ज्ञानेश्वर पालवे : मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी पालकांनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ यांनी केले आहे. आदिवासी...

उत्तर पत्रिका तपासणीवर पालघरमधील शिक्षकांचाही बहिष्कार

वसईः पेपर झाल्यावर मुख्य नियामकांची बैठक होते. परंतु बहिष्कार आंदोलनामुळे ही बैठक झालेली नाही. परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीसाठी संबंधित केंद्रावर रवाना केल्या जातील. मात्र,...

सरतोडीजवळील रेल्वे उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू

सफाळे: सफाळे पूर्व पश्चिम भागाला जोडणार्‍या सरतोडी भागातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पश्चिमेकडील प्रस्ताविक जागेअभावी संथगतीने सुरू होते. मात्र उड्डाणपुलाच्या उभारणीतील तिढा सुटल्याने आता रात्रंदिवस...

निसर्गरम्य पर्यटन स्थळ हनुमान पॉइंट येथे स्वच्छतेचा अभाव

जव्हार: जव्हार शहर हे सुंदर आणि शांत शहर म्हणून ओळखले जाते. पर्यटनाचा "ब" दर्जा मिळालेल्या या ऐतिहासिक शहरात  निसर्गनिर्मित पर्यटन स्थळांना भेट देण्यास पर्यटकांची...
- Advertisement -

पशुधनाची संख्या रोडावल्याने पशुवैद्यकीय दवाखाने पडत आहेत ओस

वाडा: तालुक्यातील अनेक खेडोपाड्यातून जनावरांची संख्या कमी होत असल्याने पशुवैद्यकीय दवाखाने ओस पडत असल्याचे दिसून येत आहेत. वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते....

ग्राम स्वच्छता पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा गौरव

डहाणूः संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून डहाणू येथे जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य आणि सरपंच महापरिषद कार्यक्रमात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत...

वाढवण बंदराला जोडणार्‍या महामार्ग भूसंपादनासाठी अधिसूचना जारी

पालघर:  पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराला जोडणार्‍या महामार्गाच्या भूसंपादन कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या भारतमाला परियोजनेअंतर्गत बनणार्‍या या...
- Advertisement -