केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी संघटनांनी आज 'भारत बंद'ची हाक दिली. बळीराजाच्या या हाकेला देशभरातील शेतकऱ्यांसह अनेक राजकीय मंडळींपासून सेलिब्रिटींना प्रतिसाद दिला. राज्यात काही ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला होता. तर काही ठिकाणी समीश्र प्रतिसाद मिळाला. असाच काहीसा प्रतिसाद ठाण्यात देखील दिसून आला. (छायाचित्र - गणेश कुरकुंडे)