२४ ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा गोंधळ सुरु होता. अनेक भूंकप झाल्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत माघार घेतली. त्यानंतर अजित पवार आणि भाजपचे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे.