मंगळवारी केंद्र सरकार बजेट सादर करणार आहे. दरम्यान सर्वसामान्य पासून ते उद्योगपती पर्यंत सर्वांच लक्ष या बजेटकडे लागून राहीलं आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशाला लॉकडाऊनचा सामना करावा लगाल्याने परिणामी याचा प्रभाव अर्थव्यवस्थेवरही पडला. या गोष्टीमुळे यंदाचा अर्थसंकल्प महत्वपूर्ण असणार आहे.
अर्थसंकल्पात काय असणार? बजेटमध्ये यंदा सामान्य माणसाला दिलासा मिळणार?
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -