यंदा मुंबई महानगरपालिका भाजपच जिंकणार

भाजपचे आमदार आणि ज्यांच्या खांद्यावर पक्षाने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे. ‘आपलं महानगर’ आणि माय महानगरच्या खुल्लमखुल्ला या मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलताना...

मनसेचा ठाणे महापालिका निवडणुकांचा अजेंडा काय?

ठाण्यातील महापालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मनसेनेही ठाण्यात महापालिका निवडणुकांसाठी तयारीला सुरूवात केली आहे. सर्वच राजकीय पक्षाप्रमाणे मनसेनेही महापालिका निवडणुकांसाठी तयारी सुरू केली...

शिवसेना नसती तर छगन भुजबळ कुठेच नसते

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेना वाढवली नव्हे तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्नही त्यांनी पूर्ण केले. त्यामुळे शिवसेना कधी संपणार नाही, असे प्रामाणिक मत राज्याचे...

हिवाळ्यात मिळणारी फळे आणि त्यांचे फायदे

हिवाळ्याच्या दिवसात आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. थंडीत निरनिराळ्या प्रकारच्या भाज्या व फळे बाजारात येतात. प्रत्येक फळाचे आपल्या आरोग्याला वेगवेगळे फायदे होतात. त्यामुळे...

कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड; अधिकारांचा दुरुपयोग

अभिनेत्री कंगना रनौवतच्या कार्यालयाची तोडफोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला मोठा दणका दिला आहे. मुंबई महापालिकेची कारवाई अवैध ठरवली असून कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अनुभव कमी, पण तरीही कामगिरी जोरदार!

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी ठाकरे सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्त माय महानगरच्या खुल्लमखुल्ला फेसबुक लाईव्ह दरम्यान सरकारच्या एक वर्षाच्या कारकिर्दीचा...

दहशतवादी हल्ला ते कसाबची फाशी; असा आहे घटनाक्रम

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर अनेक नागरीक जखमी झाले होते. या दहशतवादी...

छाबाड हाऊस 26/11 हल्ल्यात हिटलिस्टवर का आले ?

ज्यू धर्मीयांचे मुंबईतले अस्तित्व हे मुंबईच्या मूळ उभारणीपासून आहे. ज्यू धर्मियांचे मराठीसाठीचे योगदान, ज्यू धर्मियांचा मुंबईत वाढलेला व्यापार, मुंबई शहरासाठीचे ज्यू धर्मियांचे योगदान आणि...

मनसे-भाजप एकत्र येणार का? प्रवीण दरेकरांचा खुलासा

मुंबै बँक कथित घोटाळा प्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर परखड शब्दांत टीका केली....

२६/११ ची रात्र वैऱ्याची

२६/११ हल्ल्याची आठवण काढली तरी आजही अंगावर शहारे येतात. हा हल्ला केवळ मुंबईलाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवून टाकणारा होता. या हल्ल्यात अनेक लोकांचे...

२६/११ हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी

२६/११ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण होत आहेत...हाच तो काळा दिवस ज्यादिवशी दहशतवादी कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईला वेढीस धरले होते. बेछूट...

२६/११ दहशतवादी हल्ला

२६ नोव्हेंबर २००८ साली पाकिस्तानातून आलेल्या १० दहशतवाद्यांनी, मुंबई हादरवून टाकली होती. २६/११ च्या या हल्ल्याला आज बरोबर १२ वर्ष पूर्ण होत आहेत. दहशतवाद्यांच्या...
- Advertisement -