सरकारची मदत शेतकऱ्यांसाठी अपुरी
सध्या ओला दुष्काळामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. पण, हे लोक अजूनही मुख्यमंत्री कुणाचा यावरून भांडत असल्याचे सांगत जर शेतकरी मोडला तर हे सरकार...
महायुतीचंच सरकार स्थापन होणार
एकीकडे शिवसेनेकडून संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून रोज पत्रकार परिषद घेऊन ‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल’, असं सांगत असताना आता भाजपनं देखील ‘पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच...
बंजारा समाजातर्फे मुख्यमंत्री पदासाठी भोगभंडारा
राज्यात सध्या राजकीय तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा लवकर सुटावा आणि राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन व्हावे, या उद्देशाने बंजारा समाजाच्या वतीने मुलुंड येथे...
वादळाचा फटका मासेमारी व्यवसायाला
गेल्या अनेक दिवसांपासून समुद्रात घोंघावत असणार्या वादळाचा फटका मासेमारी व्यवसायावर झाला आहे. परिणामी मुंबईकरांच्या ताटातले मासेही महाग झाले आहेत. याविषयी मुंबईकर आणि मासेविक्री करणार्या...
वादळाचा फटका मासेमारी व्यवसायाला
गेल्या अनेक दिवसांपासून समुद्रात घोंघावत असणार्या वादळाचा फटका मासेमारी व्यवसायावर झाला आहे. परिणामी मुंबईकरांच्या ताटातले मासेही महाग झाले आहेत. याविषयी मुंबईकर आणि मासेविक्री करणार्या...
३१ व्या वर्षी विराटच्या नावे ‘विक्रमी’ विक्रम
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज ३१ वा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त विराटच्या क्रिकेट करियरमधील कामगिरीवर एक नजर टाकूयात.
काय कारण आहे दिल्लीच्या प्रदूषणाचं?
दिल्लीतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. या कारणामुळे काही दिवसांपूर्वी दिल्लीत हेल्थ इमर्जन्सी जाहीर करण्यात आली. सगळेच या प्रदूषणावर मात करण्यासाठी उपाय शोधत आहेत...
स्नुपिंगप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी आणि श्वेतपत्रिका काढावी
स्नुपिंग प्रकरणात व्हॉट्सअॅप हॅक करून लोकांची माहिती चोरली जात आहे. भारतात सुद्धा असे गंभीर प्रकार घडत आहेत. यापूर्वी फेसबुकच्या बाबतीत सुद्धा असा प्रकार उघडकीस...
बाईकमध्ये लपलाय धामण साप
विक्रोळी पश्चिमेकडील गोदरेज आयटी पार्कमधून एका दुचाकीमध्ये साडेतीन फुटाचा धामण साप आढळला आहे. नागरिक राकेश मटावकर यांच्या नजरेत हा साप आला. तात्काळ सर्पमित्रांना या...
शरद पवार मुख्यमंत्री झाले तर सर्वात जास्त मला आनंद होईल
शरद पवार साहेब माझ्या आयुष्यात सर्वोच्चस्थानी आहेत, ते पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री झाले तर मला आनंदच होईल. पण, राजकारण हे बहुमताच्या आकड्यावर होत असते. आमच्याकडे...
सत्ता स्थापनेत उशीर का होतोय हे माहित नाही – संजय राऊत
शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. पण, ही सदिच्छा भेट होती. त्यात...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement