193842 लेख
524 प्रतिक्रिया
भाकरीच्या भूगोलाचा प्रश्न !
नव्या आशा, आकांक्षा, नवी क्षितिजे धुंडाळत असताना येणार्या वर्षात खूप काही करायचं असं म्हणत सरत्या वर्षाला आपण अवघ्या काही दिवसांनी निरोप देणार आहोत. वर्षाच्या...
नकार जीवघेणा!
महाराष्ट्र आणि देशभरात सध्या दोन गोष्टी सर्वत्र चर्चेचा विषय ठरल्या आहेत. पहिली गोष्ट जी याच आठवड्यात घडली ती म्हणजे औरंगाबादमध्ये मुंडे नावाच्या संशोधक तरुणाने...
तिसर्या जगाची कल्पना!
आपण इथे कुणाचेच वारसदार होऊ शकलो नाही. ना विचारांनी, ना कृतीने, ना रक्ताने.. महापुरुषांनी दिलेला वारसा, त्यांचे कार्य व विचारहेदेखील आपण पुढे नेऊ शकलो...
मोबाईलमध्ये बंदिस्त दिवाळी!
आज सकाळी सर्व आवरून झाल्यानंतर हातात मोबाईल घेतला. सुरुवातीचे दोन-तीन मिनिटं डाटा सुरू केल्यानंतर व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, फेसबुक यावर मेसेजेसचा पाऊस पडत होता. थोडा मोबाईल...
शैक्षणिक धोरणाची कसोटी !
अलीकडे आपण २०२० चे शैक्षणिक धोरण अभ्यासले आहे. त्याविषयी विविध अंगाने चर्चादेखील झाली. आणि ते लागू केले गेले. याबद्दल असे सांगण्यात आले की, नवीन...
चलो इश्क करें…
रूढी, प्रथा, परंपरा, संकेत आणि इथली जातव्यवस्था या सामाजिक बंधनाच्या चौकटीत आपण आहोत. भारतीय समाज व्यवस्थेत जात हे इथले वास्तव आहे. जवळपास सर्वच महापुरुषांनी...
मगर नाटक पुराना चल रहा है
हा आठवडा म्हणजे एका थरार नाट्याचा अनुभव होता. काही लोक म्हणतात की हे नाटक आधीच लिहिले गेले होते. तर कोणी म्हणतात पूर्वनियोजित नव्हते. एकामागून...
पोस्ट मॉर्डनायजेशन…. सत्ता, ज्ञान आणि शक्ती
सत्तेचा उपयोग जर व्यवस्थितपणे करून घेतला तर ज्ञान आणि सत्ता एकमेकांसोबत राहून वेगळी वाटचाल निर्माण करू शकतात. पण जर सत्तेने ज्ञानाचा गैरवापर केला तर...
आपण नेमके कुठे आहोत….?
वर्तमानात मिथकांचा पाठीमागे धावणारा समाज स्वतःचे आणि भविष्यात अनेक पिढ्यांचे नुकसान करत असतो. एखाद्या गोष्टीची सत्यता तपासून न पाहता डोळे झाकून विश्वास ठेवणे हे...
तृष्णा…
धर्मनिरपेक्ष देशात तरी किमान धर्म आणि राजकारण या बाबी स्वतंत्र असाव्यात. जिथे आम्ही भारताचे लोक ही संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात आहे. तिथे तर किमान धर्मनिरपेक्षता...