महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून हजारो शेतकरी आज मुंबईच्या आझाद मैदानावर आपल्या मागण्या घेऊन आले होते. लोकसंघर्ष मोर्चाने या भव्य मोर्चाचे नेतृत्व केले. या मोर्चाला उलगुलान मोर्चा असेही नाव देण्यात आले होते. या मोर्चेकरांच्या मागण्या सरकारने मान्य केल्यामुळे मोर्चेकरांच्या समोर सरकार नमल्याचे दिसून येत आहे.