175201 लेख
524 प्रतिक्रिया
दिल का हाल लिखे दिलवाला…
लेखकांसाठी जगातलं सर्वात अवघड काम असतं, सामान्यांना कळेल अशा सोप्या भाषेत लिहिणं. भारतीय सिनेमाच्या आजवरच्या प्रवासात मोजकी अशी मंडळी होती, ज्यांनी लिहिलेली गाणी अजूनही...
या पिढीचा परफेक्ट गीतकार : इर्शाद कामिल
कला ही काहींच्या अंगी जन्मताच असते तर काही जण ती कला अथक प्रयत्नातून आत्मसात करतात. जो कुणी कलेचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतो, जो कुणी अंगात...
जीवन का मतलब तो आना और जाना हैं
टीव्हीवर ज्या कार्यक्रमात खरं काहीच नाही अशा कार्यक्रमांना आपल्याकडं रिअॅलिटी शोज म्हटलं जातं. त्यातल्या त्यात जेव्हा या गाण्याच्या स्पर्धा येतात, तेव्हा स्पर्धकांच्या आवाजापेक्षा त्यांची...
पल पल का शायर साहिर लुधियानवी
सत्य सांगण्याच्या दोन पद्धती असतात. काही लोक गोड शब्दांचा वापर करून सत्याशी गाठ घालून देतात, तर काही जण थेट बोलून आपल्याला आरसा दाखवतात. त्यांचे...
तीन पिढ्यांचा गीतकार जावेद अख्तर
काही गाणी लिहिली जातात आणि काही गाणी बनतात. किस्सा आहे एका अशाच गाण्याचा. गाण्याची ट्यून रेडी होती आणि संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत गीतकार जावेद अख्तर...
हमको मन की शक्ती देना…
केदारनाथ सिंह नावाचे हिंदीतले एक लोकप्रिय कवी होते. ते म्हणतात की, आम्ही सगळे फेमस होण्यासाठी लिहितो, लोकांनी आम्हाला गंभीरपणे घ्यावं यासाठी आम्ही लिहितो, पण...
चित्रपटांची निराशा !
जुन्या गोष्टी विसरून नवीन वर्षात प्रवेश करावा असं सर्वानाच वाटतं, पण कटू आठवणी लवकर विसरता येत नाही हेदेखील तितकंच सत्य आहे. मानवी स्वभावात आपल्याला...
रूपेरी पडद्यावरचे महाराज
छत्रपती शिवाजी महाराज या एका नावाभोवती मराठी माणसाच्या अस्मिता आणि भावना जोडल्या आहेत. महाराजांच्या नावावर राजकारण चालणार्या राज्यात जेव्हा त्यांच्या जीवनावर एखादा सिनेमा येतो...
कांतारा इतका का गाजतोय ?
एखादा प्रादेशिक सिनेमा त्याच्या भाषेत प्रदर्शित होतो आणि नंतर केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर चालतो, अशी काही मोजकी उदाहरणं आपण गेल्या काही काळात पाहिली आहेत....
विशिष्ट वर्गाचा प्लॅन!
प्रत्येक नवीन प्रयोग यशस्वी होतोच असं नाही आणि प्रत्येक नवीन प्रयोग खराब असतो असंही नाही. अनेक वेळा त्या प्रयोगाची चिकित्सा आपण त्याला मिळणार्या प्रतिसादावर...
- Advertisement -