कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आल्याने नोकरी व शिक्षणानिमित्त जिल्ह्याबाहेर गेलेले नागरिक आपआपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. चार दिवसांपूर्वी पुण्यावरून पायी निघालेले सातजण गुरुवारी (दि.2) नाशिकला आले असता निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक श्रद्धा गंधास यांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस करुन बिटको रुग्णालयात नेले. रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना देवळाली येथील मनपा शाळेत आश्रयस्थळी नेले आहे.
चार दिवसांपासून पुणे ते नाशिक चालत येणारे आश्रयस्थळी
written By My Mahanagar Team
Nashik
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -