आयपीएलच्या १२ व्या सिजनमध्ये मुंबई इंडियन्सने चौथ्यांदा अंतिम सामन्यात विजय मिळवून सर्वाधिक वेळा ट्रॉफी हातात घेण्याचा मान पटकावला आहे. काल, रविवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यानंतर आज, सोमवारी सायंकाळी मुंबईतील गिरगाव चौपाटी आणि मरिन लाईन्स येथे विजयी संघाची जोरदार मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पुणेरी ढोल-ताशाचा गजर आणि मुंबईकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद या खेळाडूंना मिळाला. मुंबई इंडियन्ससाठी बेस्टची खास ओपन बस बनवण्यात आली होती. यावेळी टिमच्या ओनर नीता अंबानीदेखील उपस्थित होत्या.
?: ? CH4MPIONS ARE ? ?#OneFamily #CricketMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/CrtcXS4M1P
— Mumbai Indians (@mipaltan) May 13, 2019
मुंबई इंडियन्सच्या मिरवणूकीला पुणेरी साज, ढोल-ताश्यांच्या गजरात झाली सुरुवात झाली.
Mumbai is getting ready to welcome the Champions…?
You can't be missing this ?#OneFamily #CricketMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/jRVVowKQcN
— Mumbai Indians (@mipaltan) May 13, 2019
? "Asli Hitman se milaaye Hindustan ko!" ?#OneFamily #Believe #CricketMeriJaan #MumbaiIndians @ImRo45 @YUVSTRONG12 pic.twitter.com/DmSQwzz1HB
— Mumbai Indians (@mipaltan) May 13, 2019