मुंबई

मुंबई

महावितरणच्या वीज गळतीमध्ये कपात

संपूर्ण राज्यात वीज यंत्रणेचे नवीन जाळे विकसित करतानाच बिलिंगच्या पद्धतीमध्ये झालेल्या सुधारणांमुळे महावितरणला गेल्या वर्षात विजेची गळती कमी करण्यामध्ये यश मिळाले आहे. गेल्या तीन...

शहापुरात ६३ गावे, १८५ पाडे टंचाईग्रस्त

मुंबई महानगरातील कोट्यवधी रहिवाशांना पाणीपुरवठा करणार्‍या भातसा, तानसा, वैतरणा, मध्यवैतरणा या चारही धरणांशेजारी वसलेल्या दुर्गम आदिवासी गाव पाड्यांना दरवर्षी भीषण पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे...

विकासासाठी ४८१ कोटींच्या आराखड्याला मंजुरी

येणार्‍या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निविदा तसेच इतर प्रक्रिया पूर्ण कराव्यात तसेच निधी खर्च होईल, असे पाहण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे...

महिला जिल्हाधिकार्‍याची अवयवदानची घोषणा!

मूळची उल्हासनगरची रहिवासी असलेल्या आणि सध्या केरळ राज्यातील येरणा कुलमच्या जिल्हाधिकारी प्रांजल पाटील यांनी आपल्या भावाच्या लग्नसमारंभात अवयवदानची घोषणा केली. नुसती घोषणा न करता...
- Advertisement -

‘डॉक्टर आणि पेशंटच्या नातेवाईकांमध्ये संघर्ष टाळण्याचे प्रयत्न’ – डॉ. हेमंत देशमुख

महापालिका व राज्य सरकारच्या अनेक हॉस्पिटल्समध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येते. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणारे रुग्ण अधिकच आजारी पडतात. त्यामुळे भविष्यात हॉस्पिटलमधील स्वच्छतेला...

जमीन खरेदीदारांचा प्रस्तावित शाई, काळू धरणाला विळखा !

राज्य शासनाकडून अधिकचे सरकारी लाभ उकळणार्‍या जमीन खरेदीदारांचे एक रॅकेट समृद्धी महामार्गानंतर शहापूर आणि मुरबाड या दोन्ही तालुक्यांच्या सीमेवरील प्रस्तावित शाई धरण परिसरातील जमिनी...

एटीएम सेंटरबाबत कायमची उपाययोजना करा

वारंवार बंद पडणार्‍या एटीएम सेंटरबाबत कायमची उपाययोजना करावी, अशा सूचना संसदीय समितीने आरबीआयला केली आहे. बँकांनी पुरेशा प्रमाणात एटीएम चालू ठेवावीत, अशी सूचना अर्थ...

आंग्रीयाला विदेशी पर्यटकांनी तारले

महाराष्ट्र आणि गोव्याच्या पर्यटनाला नवा आयाम देणारी बहुचर्चित ‘आंग्रीया’ या देशातील पहिल्यावहिल्या आंतरदेशीय क्रूझ सेवेला देशविदेशी पर्यटकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ‘आंग्रीया’ क्रूझमधून...
- Advertisement -

एस. जी. इंग्रजी शाळेचा मनमानी कारभार

अपुरा शिक्षकवर्ग, अपुरे वेतन आणि योग्य सोयी सुविधांच्या अभावी ठाण्यातील महापालिकेच्या शाळांची पटसंख्या मागील काही वर्षांपासून अद्यापही घसरतच आहे. पालिकेच्या काही शाळांमधली पटसंख्या तर...

राजपथावर महाराष्ट्राचा ‘छोडो भारत’ चित्ररथ

राजपथावर प्रजासत्ताक दिनी होणार्‍या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्यावतीने 1942 च्या चळवळीची हाक देणारे मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदानावरील ‘छोडो भारत चळवळ’ वर आधारित चित्ररथ सादर होणार...

सुट्टीचा अर्ज करूनही वाशी विभाग अधिकारी निलंबित

रीतसर सुट्टीचा अर्ज करून सुट्टीवर गेलेल्या विभाग अधिकार्‍याला महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी निलंबित केल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. विभाग अधिकारी...

रिकामी शहाळी, ऊसाची चिपाडे कचर्‍यातून बाद

मुंबईतील कचर्‍याचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून सुरू असून आता दैनंदिन निर्माण होणार्‍या कचर्‍यातून रिकामी शहाळी आणि ऊसाची चिपाडे बाद केली जाणार आहेत....
- Advertisement -

इंजिनिअरिंगचे विद्यार्थी सूचवणार नागरी समस्यांवर तांत्रिक उपाय

एरवी अभ्यासात गढून गेलेले मुंबईतील विविध इंजिनिअरिंग कॉलेजांतील विद्यार्थी गेल्या काही आठवड्यांपासून प्रत्यक्ष नागरी समस्यांवर आधारित प्रकल्पांवर काम करत आहेत. कुणी सार्वजनिक शौचालयांत स्वच्छता...

दिलीप कुमार यांनी केला २०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानू यांनी वांद्रे परिसरातील २५० कोटींच्या संपत्तीबाबत चुकीचा दावा केल्यामुळे बिल्डर समीर भोजवानी विरोधात अभ्रू नुकसानीचा दावा केला...

४० दिवस कोमात असलेल्या बाळाला जीवनदान

उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी चक्क ४० दिवस कोमात असलेल्या नवजात बाळाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे. एकीकडे शासकीय रुग्णालयाकडे रुग्णांनी पाठ फिरवली असताना उल्हासनगरच्या...
- Advertisement -