मुंबई

मुंबई

जुळ्या बहिणींच्या लग्नात आली तिसरी; नवीच माहिती आली समोर

मुंबई: एका तरुणाने जुळ्या बहिणींशी विवाह केला व सर्वांच्याच भुवया उंचवल्या. दोन मुलींशी एकाच वेळी विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. पहिल्या पत्नीचे निधन...

नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी आता खास मोबाईल ॲप

मुंबई : ‘कोविड- १९’ मुळे नागपूर येथे दोन वर्षांच्या खंडानंतर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. हिवाळी अधिवेशनासाठी येणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रसिध्दि...

महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर…, छगन भुजबळांचा कर्नाटक सरकारला सज्जड दम

मुंबई - आज बेळगावात कन्नडी गुंडांनी महाराष्ट्राच्या गाड्यांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेध नोंदवत महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, असा सज्जड दम माजी उपमुख्यमंत्री...

Live Update : आमच्या भूमिकेत कोणताही बदल नाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना स्पष्टच सांगितलं

आमच्या भूमिकेत कोणताही बदल नाही, सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढा लढणार; कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत महानगरपालिकेच्या...
- Advertisement -

येत्या २४ तासांत हल्ले थांबले नाहीत तर…, शरद पवारांचा कर्नाटक सरकारला इशारा

सीमाभागात जे काही घडतंय ते पाहिल्यानंतर भूमिका घेण्याची वेळ आली आहे. आजचा दिवस खरं म्हणजे ज्यांनी संविधान लिहिलं आणि संविधानामध्ये सर्व भाषिक लोकांना समान...

महाविकास आघाडीला मिळणार नवीन मित्र; अजित दादाही वंचितला अनुकूल

मुंबई: वचिंत बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा होत असल्याची चिन्हे आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीदेखील...

शिवरायांचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम आंबेडकरांच्या हातून घडलं; उदयनराजेंचे प्रतिपादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. भारतासह जगभरातून त्यांना विविध माध्यमांतून अभिवादन केले आहे. यात अनेक राज्यकर्त्यांना मुंबईच्या दादर चैत्यभूमीवर...

कोकणातील माणसाला कोकणातच हक्काचा रोजगार मिळवून देण्याला प्राधान्य, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई : कोकणातील माणसाला कोकणातच हक्काचा रोजगार मिळवून देण्याला आपल्या सरकारचे प्राधान्य आहे. कोकणातील आंबा, काजू, नारळ, सुपारी या पिकांना योग्य हमीभाव मिळवून देतानाच...
- Advertisement -

लोकांच्या अंगात शिवराय येईल तेव्हा आपण…, राज ठाकरेंनी ऐकवलं डॉ.आंबेडकरांचं वाक्य

मुंबई - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरद्वारे आदरांजली वाहिली. त्यानंतर, त्यांनी एक अप्रतिम व्हिडीओ जारी केला...

‘महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होतोय’, संजय राऊतांचे विधान

महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होत आहे, कारण आंबेडकर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रबोधनकार ठाकरेंचा हात धरुन आले होते. प्रबोधनकारांच्या सांगण्यावरुच ते या आंदोलनात सहभागी झाले होते,...

जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या निशाण्यावर हिंदू कर्मचारी, हिटलिस्ट जारी

जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधून अनुच्छेद 370 उठवल्यानंतर मोठ्या अतिरेकी कारवायांना आळा बसला असला तरी, अतिरेकी संघटना अद्याप सक्रिय आहेतच. त्यांनी तेथील हिंदू तसेच...

…म्हणून आजचा दौरा रद्द नसून पुढे ढकलला; मंत्री शंभूराज देसाईंचे स्पष्टीकरण

आमच्या जाण्यामुळे महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात व्यत्यय येऊ नय आणि आजच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये यासाठी आम्ही हा बेळगाव दौरा पुढे ढकलला आहे. अद्याप आम्ही...
- Advertisement -

बैठकीला अनुपस्थित राहून त्यांना काय दाखवायचे होते? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

जी-20 बाबतच्या बैठकीचे निमंत्रण सगळ्यांनाच होते. देशप्रेम, विकासासारख्या अनेक गोष्टी यामध्ये आहेत. बैठकीला अनुपस्थित राहून त्यांना काय दाखवायचे होते? हेच देशप्रेम आहे का? हेच...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पदर; राज ठाकरेंकडून अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त अफझल खानाचा कोथळा, शाहिस्तेखानाची बोटं छाटणं, आग्र्याहून सुटका, सुरत स्वारी नाही तर त्यांचा राज्यकारभार, कृषी धोरण, राज्य कोष, वास्तू...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सामान्य माणूस केंद्रबिंदू; मुख्यमंत्री शिंदेंचे प्रतिपादन

सामान्य माणूस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. मानवमुक्ती हे त्यांचे एकमेव ध्येय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातीलच नव्हे जगभरातील पडित, वंचित यांच्या...
- Advertisement -