मुंबई

मुंबई

अंतिम संस्काराचे पॅकेज पुरवणारी अनोखी कंपनी, हर्षोल्हासासह होईल शेवटही सुखांत

मुंबई - 'इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते,' सुरेश भटांची ही गझल आयुष्याच्या वेदनेचा हुंकार आहे. पण मरणानंतर...

मुंबईतील १,७०० कोटींच्या सौंदर्यीकरण कामाच्या टेंडर प्रक्रियेत गैरकारभार?

मुंबई : मुंबईत १७२९ कोटी रुपये खर्चून सौंदर्यीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेने काढलेल्या परिपत्रकातील नियम व अटी - शर्ती यांना फाटा देऊन...

हात कोणी कोणाला दाखवला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिर्डी दौरा वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील ईशानेश्वर मंदिरात...
- Advertisement -

श्रद्धाचे तुकडे करण्यासाठी अनेक हत्यारांचा वापर केला, आफताबच्या चौकशीतून उघड

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा हत्या प्रकरणात अनेक मोठे खुलासे समोर येत आहेत. दिल्ली पोलिसांनी आरोपी अफताबची चौकशी करताना त्यानी दिलेल्या माहितीच्या आधार तपासाला...

राज ठाकरे आठ दिवस कोकण-कोल्हापूरच्या दौऱ्यावर; निवडणुकांसाठी पक्षबांधणीला सुरुवात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हे त्यांच्या भाषणांसाठी ओळखले जातात. राज ठकरे यांच्या सभा आणि दौरे हे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी...

आम्ही युतीसाठी ऑफर दिली होती पण.., प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. विविध पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. नुकतंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि...

फळांचा राजा हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईत दाखल; एवढी आहे किंमत

फळांचा राजा अशी ओळख असलेलया हापूस आंब्याचा सुगंध आता बाजारात दरवळू लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कातवण मधील आंबा बागायतदार दिनेश दीपक शिंदे...
- Advertisement -

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे सोडणार १४ विशेष गाड्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मध्य रेल्वे 14 अनारक्षित...

पक्षाला माझ्या सदैव शुभेच्छा.., राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदाराचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सगळ्यात जवळचे सहकारी माजी खासदार माजिद मेमन यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माजिद मेमन यांनी याबाबतच ट्वीट...

केंद्राने ‘हे सॅंपल’ परत न्यावं अन्यथा महाराष्ट्र बंद; राज्यपालांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे आक्रमक

केंद्राने हे सॅंपल परत न्यावं अन्यथा त्यांना महाराष्ट्रांचा इंगा दाखवणार असं सांगत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यावर टीका केली आहे. राज्यपालांना...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र मागे राहणार नाही, मुख्यमंत्री शिंदेची ग्वाही

मुंबई : कुलगुरू हे केवळ विद्यापींठाचे प्रमुख असतात असे नाही तर, त्या विद्यापीठाच्या क्षेत्रात, परिसरात शिक्षणाचा झेंडा रोवणारा कर्णधार असतो. नवीन पिढी घडविण्यात कुलगुरूंची...
- Advertisement -

‘वृद्धाश्रमातही जागा नाही, असे राज्यपाल…’; उद्धव ठाकरेंचा कोश्यारींना टोला

असा प्रघात आहे, की ज्याचं सरकार केंद्रात असतं, त्यांच्याच विचारांची माणसं सगळ्या राज्यांत राज्यपाल म्हणून पाठवली जातात. या माणसांची कुवत, पात्रता काय असते? ज्यांना...

कर्नाटकचे मुख्यमंत्री सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे नाहीत, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावले

महाराष्ट्र आणि कर्नाटक वाद हा जुनाच आहे. हा वाद नेहमीच सर्व चर्चांच्या केंद्रस्थानी राहिला आहे. आताही महाराष्ट्र - कर्नाटक या प्रश्नावरून मोठ्या प्रमाणावर वादंग...

विद्यापीठांनी आत्मनिर्भरतेचा संकल्प करावा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मांडून भारताला सशक्त करण्यासाठी मोठे अभियान हाती घेतले आहे. प्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर झाला तर...
- Advertisement -