Hemant Bhosale
334 लेख
0 प्रतिक्रिया
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
डास बोध : डेंग्यूपेक्षा व्यवस्थेचा डंख घातक!
डेंग्यूच्या रुग्णांनी जवळपास सगळीच रुग्णालये व्यापली आहेत. महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा आणि ग्रामपंचायतींच्या लेखी जेवढे डेंग्यूचे रुग्ण आहेत, त्यापेक्षा किमान दहा पट जास्त रुग्ण...
म्हणे लोकशाही, निवडणुका लांबवणे ही तर हुकूमशाहीच!
१५ ऑगस्ट सरला.. झेंडे उतरले... तसे राष्ट्राविषयीचे बेगडी प्रेमही उतरत चाललंय.. खरं तर, स्वातंत्र्य दिन असो वा प्रजासत्ताक दिन, हे दिवस केवळ सेलिब्रेशन पुरतेच...
रस्त्यांना खड्डे, हे तर भ्रष्टाचाराचे अड्डे!
पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ कोणता? मीठ की साखर? उत्तर-महापालिकेचे डांबर.. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा संदेश खरे तर महापालिकेच्या कारभाराची लख्तरं वेशीवर टांगत...
ईडी ते सीडी..हमाम में सब नंगे !
महाविकास आघाडीतील नेत्यांच्या कथित भ्रष्टाचारावर तुटून पडणारे, ईडीचा वापर हत्यारासारखा करणारे आणि हातोडा हातात घेऊन समोरच्यांना घाम फोडणारे किरीट सोमय्या अखेर अडकले.. त्यांची बोलती...
नाशिकमधील लाचखोरांकडे सरकार लक्ष देणार का?
धार्मिक आणि पर्यटन क्षेत्र म्हणून लौकीक असलेले नाशिक आता भ्रष्ट अधिकार्यांचं नाशिक म्हणून ओळखलं जातं की काय अशी भयशंका अलीकडे घडलेल्या काही लाचखोरीच्या घटनांमधून...
धार्मिक नाशिकचे ‘हनी-मनी ट्रॅप’ कनेक्शन!
द्राक्ष आणि रुद्राक्ष... कांदा ते बांधा... मिसळ नगरी ते वाईन कॅपिटल आणि तंत्रभूमी ते यंत्रभूमी...असा प्रवास करणार्या नाशिकने गेल्या ५० वर्षांत अनेक स्थित्यंतरे पाहिलीत....
बेपत्ता तरुणींचं राज्य ‘द महाराष्ट्रा स्टोरी’
‘द केरला स्टोरी’ चित्रपटातील दाव्यानुसार केरळ राज्यात ३२ हजार तरुणींचे धर्मांतर करण्यात आले आहे. या दाव्यामुळेच हा चित्रपट वादाच्या भोवर्यात सापडला आहे. ३२ हजारांच्या...
पुरुषांच्या मेंदूतील बलात्कारी प्रवृत्तीचा काळा किडा!
बालेश हा ऑस्ट्रेलियातील ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ संघटनेचा संस्थापक अध्यक्ष राहिला आहे. डेटा तज्ज्ञ म्हणूनही तो काम करतो. २०१४ साली पंतप्रधानपदी आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी...
अॅनिमेटेड वृत्त निवेदिका.. पण चिंता नको!
वृत्त निवेदक होण्याचं स्वप्न कुणी बघत असेल तर त्या स्वप्नाला आता मुरड घालावी लागते की काय अशी अवस्था आज अनेकांची झाली आहे. कारण इंडिया...
उद्धव ठाकरेंचा बेगडी सावरकरवाद, हिंदुत्ववाद!
मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्याकरिता बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये स्थापन केलेल्या शिवसेनेने १९८६ साली हिंदुत्वाच्या विचाराला राजकारणात केंद्रस्थानी आणले. ज्या १९८७ मध्ये विलेपार्ले विधानसभा...