मुंबई

मुंबई

सवंग प्रसिद्धीसाठी काहीही करू नका; शाईप्रकरणी राज ठाकरेंनी घेतली चंद्रकांत पाटलांची बाजू

मुंबई - कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

उलटा चोर कोतवाल को डाँटे; ‘निर्भया’वरून चित्रा वाघ महाविकास आघाडीवर बरसल्या

मुंबई: निर्भया पथकातील गाड्या महाविकास आघाडी सरकारनेही मंंत्र्यांच्या दिमतीला ठेवल्या होत्या असा, आरोप भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सोमवारा केला. निर्भया पथकातील...

सिद्धिविनायक मंदिर बुधवारपासून पाच दिवस राहणार बंद, नेमकं काय आहे कारण?

मुंबईतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सिद्धिविनायक गणपती मंदिर बुधवारपासून पुढील पाच दिवसांसाठी बंद राहणार आहे. या सिद्धिविनायक मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. परंतु...

महामोर्चासाठी मविआच्या नेत्यांची रणनीती, पूर्वतयारीसाठी बैठकांचा सिलसिला

मुंबई - राज्यातील सत्ताधारी शिंदे - फडणवीस यांच्या सरकारविरोधात १७ डिसेंबर रोजी मुंबईत राणी बाग येथून मंत्रालयावर (आझाद मैदान) महामोर्चा काढण्यात येणार आहे. या...
- Advertisement -

शिक्षणमंत्र्यांनी ‘ते’ विधान केलं नसतं तर कदाचित.., शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांवार घणाघात

भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन विरोधी पक्ष...

राज्यपालांनी शाहांना लिहिलेलं पत्र आज कसं काय बाहेर आलं?, अमोल कोल्हेंचा सवाल

मागील काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे त्यांच्या विधानामुळे सातत्याने चर्चेत आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे राज्यभर मोठा...

Amazon.in वर करा ख्रिसमसची मनसोक्त शॉपिंग

तुमच्या सिक्रेट सँटासाठी Amazon.in वर खास तयार केलेल्या ' ख्रिसमस स्टोअर' सह तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांसाठी खरेदीच्या गरजा आणि इच्छा याद्या पूर्ण करून ख्रिसमसचा...

‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत नव्या वर्षात सुनावणी; अनिल देसाईंची माहिती

राज्यातील सत्तासंघर्षानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये शिवसेना नेमकी कुणाची? यावरून केंद्रीय निवडणूक आयोगात वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर...
- Advertisement -

उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लिहिली चिठ्ठी अन् चर्चेला उधाण

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्याच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले जात आहे. परंतु अनेक भाषणांमध्ये आणि...

मुंबईतील अनेक मार्ग आजपासून बंद, वाहतूक विभागाकडून मार्गदर्शक सूचना

मुंबई: डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुप G20 ची पहिली बैठक सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच सोमवारपासून मुंबईत वाहतूक निर्बंध लागू होणार आहेत. उद्यापासून म्हणजेच १३...

जप्त केलेल्या सिलिंडरचा पोलीस ठाण्यात स्फोट, दोन पोलीस गंभीर जखमी

मुंबई  - वांद्रे पूर्व वसाहत येथील खेरवाडी पोलीस ठाण्यात सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांना...

…तर राज्यात राष्ट्रवादीचा पक्ष पहिल्या क्रमांकावर येईल; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

आपणे नेहमे असे आणि तसे काम झाले पाहिजे सांगतो. पण प्रत्येक नेत्याने आपल्या स्वत:च्या जिल्ह्यामधून आमदार करताना स्वत:बरोबर काही आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करावा,...
- Advertisement -

ठाकरे परिवाराचे अलिबाग येथील १९ बंगले गेले कुठे? किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

ठाकरे परिवाराचे 19 बंगले कुठे गेले? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. ट्विटरच्या माध्यमातून सोमय्या यांनी हा सवाल उपस्थित केला आहे....

महापुरुषांचा अनादर करण्याची कल्पना स्वप्नातही…; राज्यपाल कोश्यारींचे अमित शाहांना पत्र

महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राज्याते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सर्वच स्तरावरून टीका करण्यात आली होती. राज्यातील राजकीय नेत्यांनीही कोश्यारींची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करा,...

ते मुख्यमंत्र्यांचे ढोंग आहे; संजय राऊतांची समृद्धी महामार्गावरून शिंदेंवर टीका

बाळासाहेबांचे नाव दिले जात आहे म्हणून आपले मुख्यमंत्री फार भावूक झाले होते. हे ढोंग आहे. फक्त पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला. पण...
- Advertisement -