घर लेखक यां लेख

194210 लेख 524 प्रतिक्रिया
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.

कुंपणच शेत खातंय…चौकशी समिती काय करणार!

सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात झालेल्या कथित घोटाळ्याबाबत चौकशी समिती नेमली...

रिफायनरी : कोकणचा विकास नव्हे विनाशच!

रिफायनरीच्या विरोधात आवाज उठवणार्‍या पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या झाल्यानंतर कोकणातच नव्हे तर देशभर रिफायनरीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण निसर्गदत्त कोकणात...

पंतप्रधानांच्या कर्ज योजनेमुळे फेरीवाले होणार उदंड!

मुंबई शहरात असलेल्या फेरीवाल्यांविरोधात दाखल झालेल्या याचिकेची गंभीर दखल घेत मुंबई हायकोर्टाने सर्व फूटपाथ चालण्यासाठी मोकळे करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावर मुंबई महापालिकेच्या वकिलांनी...

बोईसरमधील तरुण एनआयएच्या ताब्यात; दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याचा संशय

बोईसर विदेशातील आतंकवादी संघटनांबरोबर संपर्क असल्याच्या संशयातून एनआयएच्या पथकाने बोईसरमधील एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हमराज शेख असे त्याचे नाव आहे. तसेच, एनआयएने...

इंस्टाग्रामवरची मैत्री महिलेच्या अंगलट; अपहरण करून जबरदस्ती लावले लग्न

  वसईः वसईतील राजोडी गावातील विवाहितेला इंस्टाग्रामवरील मैत्री चांगलीच महागात पडली. इंस्टाग्रामवरील मित्राने पोलीस दलात भरती करण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन थेट राजस्थानमधील एका इसमाला विकले....

महापालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू

सोमवारी राज्यातील ५ विधान परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्या अतिशय महत्वाच्या असल्याने भाजपने त्यावर लक्ष केंद्रित केल्याचं काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीनंतर...

बाहेरच्या नेतृत्वामुळे पालघरच्या विकासाला सूर सापडेना

अनेक वर्षांपासून जिल्हा विभाजनाचा प्रश्न राजकीय अनास्थेपोटी रखडलेला होता. त्यातच सरकारी बाबूंनी जिल्हा मुख्यालय आपल्या सोयीच्या ठिकाणी व्हावे यासाठी आडकाठी करण्याचे कामही केले होते....

कर्नाटकसोबत गुजरातचा चंचुप्रवेशही वेळीच रोखायला हवा!

महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील गावात गुजरात राज्याकडून अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारी आहेत. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी ग्रामपंचायतीनंतर लगतच्या झाई ग्रामपंचायतीच्या हद्दीत गुजरात राज्याने अतिक्रमण केल्याचा...

‘थर्टी फर्स्ट’ सेलिब्रेशनवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर

वसई (शशी करपे) : पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असलेले रिसॉर्ट आणि फार्महाऊसह इमारतींच्या टेरेसवर होणाऱ्या थर्टीफस्टच्या पार्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक करडी...

असुनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला!

अलिकडच्या काळातील राजकारण पाहता महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. राज्यपालांनी येथील महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्ये करत याची सुरुवात केल्याचे दिसते. मंत्री...