घरताज्या घडामोडीकितीही विरोध करा, कायदा बदलणार नाही - अमित शहा

कितीही विरोध करा, कायदा बदलणार नाही – अमित शहा

Subscribe

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात रान पेटले आहे. ईशान्य भारत पाठोपाठ दिल्लीतही वातावरण हिंसक झाले आहे. मात्र, ‘या आंदोलनांमुळे मोदी सरकार आणि भाजप पक्षावर काही परिणाम होणार नाही’, अशी भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडली आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात शहा बोलत होते. ‘अल्पसंख्यांक शरणार्थींना आमचे सरकार नक्कीच नागरिकत्व देईल. विरोधकांना याविषयी राजकारण करायचे असेल तर त्यांनी करावे’, असे अमित शहा म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -