संपादकीयअग्रलेख
अग्रलेख
वाहतुकीचे थर्ड क्लास नियोजन!
‘वाहतूक कोंडी’ हा शब्द सध्या परवलीचा झाला आहे, किंबहुना, थर्ड क्लास नियोजनामुळे वाहतुकीचा फज्जा उडत असल्याची प्रतिक्रिया तुमची-आमची सर्वांचीच आहे. मुसळधार पाऊस आणि मुंबईतील...
सोमय्या, वाघांची बोलती बंद !
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची ‘ईडी’ चौकशी बंदच्या बातमीनंतर भाजपकडून भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे असा विरोधी पक्ष जो आरोप...
मोदी, शहांचे स्वदेशी मांडलिक…
महाराष्ट्रात तळेगाव येथे होणारा वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा सेमिकंडक्टर बनविण्याचा प्रकल्प अचानक गुजरात येथे वळवण्यात किंवा पळविण्यात आल्यानंतर सध्या सत्तेत असलेले आणि विरोधात असलेल्यांकडून...
लम्पीमुळे पशुपालक संकटात
कोविड, मंकीपॉक्स, स्वाइन फ्लू, मलेरिया आणि डेंग्यू यांसारख्या रोगांना महाराष्ट्र तोंड देत असताना आता लम्पी हा त्वचा रोग चिंतेचा विषय बनला आहे. आठ राज्ये...
- Advertisement -
दोघात तिसरा सर्व काही विसरा !
मुंबई महापालिकेची आगामी निवडणूकच नाही, तर राज्यातील सर्वच महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. याबाबत पक्षाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात...
फॉक्सकॉनच्या निमित्ताने…!
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे सरकार असो की शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे...
वैद्यकीय उपचारांची दुर्गम वाट
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात एका महिलेची प्रसूती वाटेतच झाल्याच्या वृत्तानंतर वेळेत उपचार मिळणे नशिबाचा भाग असावा, असे आता वाटू लागले आहे. महाराष्ट्रासह देशात असे...
झटपट प्रसिद्धीपिसाटांचे पेव !
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून काही सन्माननीय अपवाद वगळता विविध राजकीय पक्षांतील वाचाळ नेत्यांचं वागणं, बोलणं, आरोपांच्या फैरी पाहता राजकारण्यांची वैचारिक पातळी घसरून वैचारिक दिवाळखोरी...
- Advertisement -
पर्यावरणाचे विसर्जन नको !
गणरायाचे आगमन झाले आणि दहा दिवस कसे निघून गेले कळलेही नाही. दहा दिवस संपूर्ण देशभर अभूतपूर्व उत्साह होता. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटाने जे...
मुँह में गणपती, बगल में राजकारण!
स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय जनजागृतीसाठी सन १८९३ मध्ये लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. यानिमित्ताने लोक एकत्र येतील आणि होणार्या व्याख्यानमालांतून ब्रिटिशांविरोधातील असंतोष अधिकच...
सामूहिक निष्काळजीपणाचे बळी
रविवारची दुपार देशाला हादरा देणारी ठरली. देशाच्या विकासात महत्वाचं योगदान असलेल्या सायरस मिस्त्री या अग्रणी उद्योगपतीचा पालघर जिल्ह्यात चारोटी येथे अपघाती मृत्यू झाला. त्याआधी...
सामंजस्याचा दसरा मेळावा व्हावा
महाराष्ट्रात सध्या अभूतपूर्व अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ता मिळवण्याच्या अटीतटीच्या स्पर्धेत मराठी माणसांमध्ये रणसंग्राम होऊन रक्तपात होणार की काय अशी भीती राज्यातील...
- Advertisement -
विवाहसंस्थेला स्वैराचाराचा सुरुंग !
विवाहसोहळ्यांवर लाखोंनी खर्च वाढला खरा, मात्र या सोहळ्यानंतर कुटुंब टिकून राहण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवेत तेच अलीकडे होताना दिसत नाहीत. सुशिक्षितांचे होणारे घटस्फोट हा...
ठाण्याची घेराबंदी…
सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाच्या पेचावर सध्या तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरील काही मुद्दे अद्याप निकाली निघालेले नाहीत. अशा...
सुबुद्धी दे रे बाप्पा…
परंपरा आणि प्रथेप्रमाणे आज तुझे धुमधडाक्यात आगमन झाले आहे. आमच्या अडचणी असोत-नसोत, पण तुझ्या स्वागताला आम्ही कुठे कमी पडत नसतो. तुझे आगमन आम्हाला नवचैतन्य,...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement