संपादकीयअग्रलेख

अग्रलेख

स्वातंत्र्याचा अमृतानुभव!

ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळाल्याला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. आजची पिढी स्वातंत्र्याचा मुक्तपणे आनंद घेत आहे, पण हे स्वातंत्र्य काही सहजासहजी मिळालेले...

भूमिका बदलामुळे प्रकल्प पेचात

राज्यात सत्तापालट झाल्यापासून कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ च्या कामाला कमालीची गती प्राप्त झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेताच...

मंत्रिमंडळात महिलांना नो एन्ट्री

कार्यतत्पर महिला लोकप्रतिनिधी घडवायच्या असतील तर राजकीय पक्षांनी बुद्धिमान आणि नेतृत्वगुण असलेल्या महिलांचा जाणीवपूर्वक शोध घेऊन त्यांना योग्य संधी देणे अपेक्षित असते, मात्र शिंदे...

आता तरी जनतेकडे बघा..!

महाराष्ट्र विधान परिषद आणि त्यानंतर राज्यसभेची निवडणूक होऊन निकाल लागल्याच्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणावर राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती आणि अद्यापही ती कायम आहे,...
- Advertisement -

नितीशकुमारांचा राग बिहारी!

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरूंग लावणार्‍या भाजपला बिहारमध्ये सणसणीत धोबीपछाड मिळाला आहे. राजकारण कधीच स्थिर नसलेल्या बिहारात मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे....

भाजपचा डाव आणि शिंदेंचा पेच!

महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांना स्थगिती देणार्‍या राज्यातील शिंदे सरकारने आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांची संख्या पूर्ववत म्हणजे सन २०१७ नुसार करण्याचा निर्णय घेतला आहे....

शेपूट गेले आणि हत्ती अडकला !

प्रगत आणि पुरोगामी समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदार अपात्रतेच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयात घमासान सुरू असल्याने सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे...

प्रभाग रचनेचा पोरखेळ !

लोकशाहीची थट्टा करणे म्हणजे नक्की काय हे जाणून घ्यायचे असेल तर सध्याच्या राजकीय हालचालींकडे बघायला पाहिजे. एकीकडे राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार नसल्याने अनेक नागरी कामे...
- Advertisement -

सर्वोच्च ‘निक्काल’

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा सर्वोच्च निकाल आज सुप्रीम कोर्टामध्ये लागण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यातील भांडणाचा वास्तविक हा निक्कालच...

गिरे तो भी टांग उपर…

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठी माणसांना उद्देशून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे अतिशय तीव्र पडसाद केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातील मराठी माणसांकडून उमटले. त्यांच्या वक्तव्याचा...

उद्धव ठाकरे एकाकी !

प्रवीण राऊत यांना ईडीने गेल्यावर्षी ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक होणार हे नक्की होतं. अखेर रविवारी रात्री ईडीने मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी...

पत्र्याची चाळ आणि काचेचे बंगले!

महाराष्ट्रात २०१९ साली विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेचे बिनसल्यानंतर विशेषत: राजकीय नेत्यांच्या संपत्तीची माहिती लोकांसमोर आली, ते पाहिल्यावर एकेकाळी चाळींमध्ये राहणार्‍या या नेत्यांनी...
- Advertisement -

5 जीमुळे मोदी सरकार मालामाल !

नव्या पिढीच्या ५ जी स्पेक्ट्रम अर्थात ध्वनिलहरींच्या लिलाव प्रक्रियेत दूरसंचार विभागाला तब्बल १.४९ लाख कोटी रुपयांच्या बोली प्राप्त झाल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी...

पुरोगामी महाराष्ट्रात विटाळ!

आश्रम शाळेतील विद्यार्थिनीस मासिक पाळी आली म्हणून तिला वृक्षारोपण करण्यास रोखणार्‍या त्र्यंबकेश्वर येथील शिक्षकाची आता चौकशी सुरू झाली आहे. पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रात आजही नैसर्गिक...

शेतकर्‍यावर पावसाचे संकट

राजानं मारलं तर अन् पावसानं झोडपलं तर सांगायचं कुणाला, अशी अवस्था सध्या महाराष्ट्रातील शेतकर्‍याची झाली आहे. जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्यात बहुतांश भागाला...
- Advertisement -