लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेतून पडद्यावर आलेल्या ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटांनंतर ‘पावनखिंड’ हा तिसरा महत्त्वाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पावनखिंडीचा रक्तरंजीत इतिहास सांगणाऱ्या या चित्रपटात कोयाजीराव आणि रायाजीराव या बांदल बंधूंनी दिलेल्या बलिदानाची आणि त्यांच्या शौर्याची गाथाही पहायला मिळाली .. १८ फेब्रुवारीला ‘पावनखिंड’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झ्हाला
पावनखिंड हा सिनेमाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची मोठी पसंती
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -