विधानसभेचे आजचे कामकाज संपले
विधान परिषदेतील हक्कभंग समितीचे अध्यक्षपदी भाजपा आमदार प्रसाद लाड यांची नियुक्ती
काद्यांच्या अनुदानात ५० रुपयांची वाढ. ३०० ऐवजी मिळणार ३५० रुपये- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विधान परिषदेचे आजचे कामकज संपले
सरकारी योजना आणि निर्णयांवर अजित पवारांचे टीकास्त्र
विरोधी पक्षाकडून स्थगन प्रस्ताव मांडत असताना सभागृहात गदारोळ
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गैरहजर राहिल्याने धनजंय मुंडे संतापले
२९३ प्रस्तावावेळी मंत्री सभागृहात अनुपस्थित
आशा सेविकांना दिवाळी बोनसबाबतीत सकारात्मक विचार करू- डॉ. तानाजी सावंत
शेतकऱ्याला सरकार वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री
पंचनामे पूर्ण झाले आहेत. काल झालेल्या पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे तिथेही जिल्हाधिकारी पंचनामे करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागे आपण उभे राहिलो आहेत. नियम-निकष डावलून मदत केली आहे. शेतकऱ्याला सरकार वाऱ्यावर सोडणार नाही- एकनाथ शिंदे
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, अजित पवार आक्रमक
विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात