महिलांनी हातात बांगड्या का घालाव्यात ?

स्त्रियांच्या हातातील बांगड्या फक्त त्यांचे सौंदर्य वाढवत नाही तर त्यांचे होणारे फायदे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सौभाग्यवती महिलांसाठी बांगड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काचेची बांगडी असो किंवा सोने-चांदी, श्रृंगारात या बांगड्यांना विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने बांगड्यांना खूप महत्त्व आहे....

PHOTO : रोहित शर्मा ठरला आतापर्यंतचे सर्व टी-20 वर्ल्ड कप खेळणारा खेळाडू

मुंबई : येत्या जून महिन्यात टी-20 वर्ल्ड कपसाठी होत असून भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. तर, उप-कर्णधार हार्दिक पांड्याला करण्यात आले आहे. यंदा वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्याकडे या वर्ल्ड कपचे संयुक्त यजमानपद देण्यात आले आहे....

Maharashtra Politics : फडणवीस लवंगी फटाका इतकाही स्फोट करू शकत नाहीत; संजय राऊतांचा टोला

सांगली : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफरही दिली होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता फडणवीस लवंगी फटाका इतकाही स्फोट करू शकत नाही, असा...

Lilavati Hospital : लीलावती रुग्णालयात 500 कोटींचा अपहार; फॉरेन्सिक ऑडिटमुळे प्रकरण उघडकीस

मुंबई : वांद्रे येथील लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या विश्वस्तांनी मूळ संस्थापक विश्वस्त किशोर आणि चारू मेहता यांना अंधारात ठेवून वैद्यकीय उपकरणे आणि गरिबांच्या उपचारांसाठी मिळणाऱ्या निधीतून तब्बल 500 कोटींच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप नवनिर्वाचित...
- Advertisement -

Lok Sabha 2024 : मोदी हा सत्तेसाठी वखवखलेला भटकता आत्मा, ठाकरे गटाचा घणाघात

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हा सत्तेसाठी वखवखलेला भटकता आत्मा आहे. ही वखवख आज सर्वच पातळीवर दिसत आहे. शिवसेना-फडणवीस गटाचे नेते मिंधे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) म्हणतात, ‘20-20 तास काम करणारे मोदी यांचे नेतृत्व आहे. त्यांची ऊर्जा ‘ईश्वरी’ असून त्यांच्याकडून...

IPL 2024 : पंजाब प्लेऑफच्या शर्यतीत, तर चेन्नईचा आयपीएलमधील पाचवा पराभव

नवी दिल्ली : आयपीएल 2024 चा 49 वा सामना बुधवारी (1 मे) चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात चांगली कामगिरी करत पंजाब किंग्जने चौथा विजय मिळवत प्लेऑफच्या शर्यतीत आपले आव्हान कायम...

Maharashtra Weather : हवामान खात्याकडून आजही उष्णतेचा यलो अलर्ट; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात सातत्याने तापमानात वाढ होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 43 अंशाचा टप्पा पार केला आहे. काही ठिकाणी तापमान 44 अंशाच्या पुढे देखील गेले आहे. त्यामुळे उष्णतेची लाट आजही काही भागात कायम राहणार आहे....

फुटली एकदाची कोंडी !

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना शिंदे गटाने मुंबईतील दोन आणि काँग्रेसने मुंबईतील एका जागेवरील उमेदवारांची घोषणा करताच मुंबईतील लोकसभा लढतीचे चित्र स्पष्ट झाले, तर दुसर्‍याच दिवशी शिवसेना आणि भाजपातील ठाणे, पालघरच्या जागावाटपाचा अखेरचा तिढाही मार्गी लागल्याने महामुंबईचे रणांगण आता महायुती...
- Advertisement -