संपादकीय

संपादकीय

Lok Sabha Election 2024 : 40 टक्के मतदारांनी मतदानाला अंगठा का दाखवला?

अविनाश चंदने -  उत्सव म्हटलं की आनंदाची लाट असते. काय करू अन् काय नको असं होतं. उत्सवाची तयारीही जोरदार केली जाते. होळी-गुढीपाडवा असो, दिवाळी-दसरा असो...

चतुरस्त्र ग्रंथकार चिंतामण विनायक वैद्य

चिंतामण विनायक वैद्य हे एक थोर ज्ञानोपासक, महाभारत-रामायणाचे संशोधक-मीमांसक व चतुरस्त्र ग्रंथकार होते. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १८६१ रोजी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे झाला....

जागावाटपाचा तंटा आणि पहिली घंटा!

भारतीय लोकशाहीच्या सार्वत्रिक उत्सवाची शुक्रवारी पहिली घंटा वाजली. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या, उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरले, त्यातल्या...

महायुतीसमोर बविआचे कडवे आव्हान!

२००९ साली नवा पालघर लोकसभा मतदारसंघ झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव या मतदारसंघाचे पहिले खासदार बनले होते. याआधी डहाणू आणि उत्तर मुंबई लोकसभा...
- Advertisement -

शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक

ताराबाई मोडक या प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक होत्या. त्यांचा जन्म १९ एप्रिल १८९२ रोजी मुंबई येथे झाला. १९१४ मध्ये ताराबाई मुंबई विद्यापीठातून...

झाडांचे शिरकाण माणसांच्या मुळावर!

राजकारणाच्या गदारोळात अनेक जिव्हाळ्याच्या किंबहुना जीवन-मरणाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होणे हा अनुभव आपल्याकडे नवा नाही. सध्या शब्दश: शरीर भाजून काढणार्‍या उन्हाळ्याचा अनुभव आपण सर्व घेत...

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला

लोकसभा निवडणूक २०२४ साठीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. यामध्ये नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, रामटेक यांचा समावेश आहे. या पाच मतदारसंघांत प्रामुख्याने काँग्रेस...

थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे

महर्षी धोंडो केशव कर्वे हे आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ व कर्ते समाजसुधारक होते. त्यांचा जन्म १८ एप्रिल १८५८ रोजी कोकणातील मुरुड येथे झाला. त्यांचे...
- Advertisement -

महाराष्ट्राला हे भूषणावह नव्हे!

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्याच्या जोडीलाच वातावरणातील तापमानातही लक्षणीय वाढ झाली आहे. कोकणासह मुंबई ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट...

नेत्यांची सोय आणि शिवसैनिकांची गैरसोय!

मुंबईतील हतबल झालेल्या मराठी माणसाच्या मनात नवी ऊर्जा भरून त्याला आपल्या न्याय हक्कांसाठी लढण्यास सिद्ध करण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील...

थोर तत्त्वचिंतक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज स्मृतिदिन. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती (१९६२-६७) व पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे थोर तत्त्वचिंतक होते. त्यांचा...

श्रीरामांप्रमाणे वचने पाळा!

आज चैत्र शुद्ध नवमी.. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा आज जन्मदिन. अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी आणि त्यातच तोंडावर आलेली लोकसभा निवडणूक...
- Advertisement -

इराण-इस्रायल संघर्ष वाढल्यास भारतालाही चिंता!

इराणने १३-१४ एप्रिलच्या रात्री पहिल्यांदाच आपल्या जमिनीवरून शेकडो क्षेपणास्त्रं सोडून इस्रायलवर जबरदस्त हवाई हल्ला केला. शनिवार रात्र ते रविवार पहाटेच्या दरम्यान इराणनं इस्रायलची राजधानी...

भारतातील पहिली प्रवासी रेल्वे

भारतात पहिली प्रवासी रेल्वे गाडी रुळांवरून धावली ती १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई आणि ठाणे यांच्या दरम्यान. रेल्वे वाहतुकीची योजना १८३२ मध्ये मांडण्यात आली....

गोंधळात गोंधळ!

महायुतीमधील महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले असताना ठाणे आणि पालघर लोकसभा मतदारसंघातील तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही. असे असले तरी दोन्ही मतदारसंघांत...
- Advertisement -