डॉ. विक्रम साराभाई हे भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ची मुहूर्तमेढ डॉ. विक्रम साराभाई यांनी रोवली. त्यांचा जन्म १२ ऑगस्ट...
२८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या क्रीडा महाकुंभात भारताचे दोनशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले. भारताने...
केंद्र सरकारकडून बीएसएनएलसाठी मोठे आर्थिक पॅकेज जाहीर होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही बीएसएनएलसाठी केंद्राकडून हजारो कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे....
महाराष्ट्र विधान परिषद आणि त्यानंतर राज्यसभेची निवडणूक होऊन निकाल लागल्याच्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणावर राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती आणि अद्यापही ती कायम आहे,...
इरावती दिनकर कर्वे यांचा आज स्मृतिदिन. इरावती कर्वे या विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ व लेखिका होत्या. मानवंशशास्त्राबरोबरच त्यांनी पुरातत्त्वविद्या आणि इतर सामाजिक शास्त्रांमध्ये...
नुसत्या शास्त्रपठणामुळे होणार्या ज्ञानापेक्षा भक्ती ही नक्कीच श्रेष्ठ आहे. भक्ती म्हणजे परमात्मस्वरूपाचे परमप्रेम होय. कर्म, ज्ञान, योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे....
पंडित विष्णू नारायण भातखंडे हे एक थोर संशोधक, संगीतशास्त्रकार व संगीतप्रसारक होते. त्यांचा जन्म १० ऑगस्ट १८६० रोजी वाळकेश्वर, मुंबई येथे झाला. त्यांचे मूळ...
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरूंग लावणार्या भाजपला बिहारमध्ये सणसणीत धोबीपछाड मिळाला आहे. राजकारण कधीच स्थिर नसलेल्या बिहारात मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे....
शिवसेनेतील बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला ३९ दिवस होऊनही...
महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांना स्थगिती देणार्या राज्यातील शिंदे सरकारने आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांची संख्या पूर्ववत म्हणजे सन २०१७ नुसार करण्याचा निर्णय घेतला आहे....
‘ज्याचे हवेपण’ जास्त असते तो गरीब जाणावा आणि ज्याचे हवेपण कमी असते तो श्रीमंत जाणावा. परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते, त्याला श्रीमंतीची खरी...