मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्याकरिता बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये स्थापन केलेल्या शिवसेनेने १९८६ साली हिंदुत्वाच्या विचाराला राजकारणात केंद्रस्थानी...
काय उपयोग तुमच्या पैशांचा,
आणि सोन्याच्या नाण्याचा,
जेव्हा नसेल तुमच्याकडे
एकही थेंब पाण्याचा...
म्हणूनच जल आहे, तर जीवन आहे...
पाणी म्हणजे जीवन आणि या जीवसृष्टीच्या मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे...
खलिस्तान चळवळीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये गेल्या पाच-सहा दिवसांत घडलेल्या घटनांवरून हा प्रश्न आणखी चिघळत जाऊ शकतो, हेच...
अनिल अर्जुन जयसिंघानी आणि अनिक्षा अनिल जयसिंघानी या बापबेटीने राज्यातल्या भल्या भल्यांच्या झोपा उडवल्या आहेत. राज्यात तसेच राज्याबाहेरदेखील तब्बल १७ हून अधिक गुन्हे दाखल...
भाजपला कसंही करून वाढवण बंदर उभारायचेच आहे. वाढवण बंदराला गावकर्यांचा तीव्र विरोध असतानाही केंद्र सरकारने गेल्याच आठवड्यात डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण समितीमधील चार सदस्यांना...
मुंबई महापालिका प्रशासनाने मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने नुकताच एक स्तुत्य आणि लोकाभिमुख निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार महापालिकेच्या ताब्यातील शहर आणि उपनगरातील सार्वजनिक उद्याने, मोकळी मैदाने...
कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील शुगर लॉबीचा मोठा प्रभाव कायमच महाराष्ट्राच्या राजकारणावर राहिलेला आहे. वसंतराव नाईक, विलासराव देशमुख यांच्यासारखे विदर्भातील काही नेते राज्याचे...
महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना पिता यावे म्हणून केला...
मनोज जोशी
विरोधी पक्षांनी भाजपविरोधात आघाडी उघडण्यासाठी पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. आता बदल एवढाच आहे की, ही आघाडी केवळ भाजपविरोधातच नव्हे तर, काँग्रेसविरोधीदेखील आहे....