Monday, March 27, 2023
27 C
Mumbai
संपादकीय

संपादकीय

उद्धव ठाकरेंचा बेगडी सावरकरवाद, हिंदुत्ववाद!

मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्याकरिता बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये स्थापन केलेल्या शिवसेनेने १९८६ साली हिंदुत्वाच्या विचाराला राजकारणात केंद्रस्थानी...

शिक्षणतज्ज्ञ सर सय्यद अहमद खान

  सर सय्यद अहमद खान यांचा आज स्मृतिदिन. सर सय्यद अहमद खान हे विख्यात मुस्लीम विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ व राजनीतिज्ञ...

वाणी ज्ञानेश्वरांची

  आणिकासारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु । कां अमृताचा लेशु । दैवगुणें ॥ ज्याप्रमाणे इतर दगडासारखे परीस काही...

किस्मत साथ नही देती…

    मै ये बनाना चाहता हूँ, ओ बनाना चाहता हूँ, लेकीन किस्मत साथ नही देती, मैं ताजमहल बनाना चाहता...

न्यायालयाच्या तराजूत तोलला समानतेचा न्याय!

अमर मोहिते भारतासारख्या देशात विविध जातीधर्माचे लोक राहत असल्यामुळे बरेचदा धार्मिक आणि भावनिक कारणावरून गुंता निर्माण होतो, त्यातून तणावाचे...

जल आहे, तर जीवन आहे…

काय उपयोग तुमच्या पैशांचा, आणि सोन्याच्या नाण्याचा, जेव्हा नसेल तुमच्याकडे एकही थेंब पाण्याचा... म्हणूनच जल आहे, तर जीवन आहे... पाणी म्हणजे जीवन आणि या जीवसृष्टीच्या मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे...

वाणी ज्ञानेश्वरांची

दिगंतीचे भूपति । भाट होऊनि वाखाणिती । जे ऐकिलिया दचकती । कृतांतादिक ॥ देशांतरीचे राजेरजवाडे स्तुतिपाठक होऊन तुझी कीर्ति गातात. ती ऐकून यमादिकदेखील तुला भितात! ऐसी...

खलिस्तानवाद्यांची पुन्हा वळवळ !

खलिस्तान चळवळीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये गेल्या पाच-सहा दिवसांत घडलेल्या घटनांवरून हा प्रश्न आणखी चिघळत जाऊ शकतो, हेच...

अनिल जयसिंघानी प्रवृत्ती फोफावलीच कशी?

अनिल अर्जुन जयसिंघानी आणि अनिक्षा अनिल जयसिंघानी या बापबेटीने राज्यातल्या भल्या भल्यांच्या झोपा उडवल्या आहेत. राज्यात तसेच राज्याबाहेरदेखील तब्बल १७ हून अधिक गुन्हे दाखल...

जंगल जागृतीचा जागतिक वन दिन

जागतिक वन दिन जगभर साजरा केला जातो. २१ मार्च १९७१ मध्ये युरोपियन कॉन्फिडरेशन ऑफ अग्रिकल्चरच्या २३ व्या बैठकीत हा दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे...

वाणी ज्ञानेश्वरांची

ऐसेनिहि प्राणसंकटें । जरी विपायें पां निघणें घटे । तरी तें जियालेंही वोखटें । मरणाहुनी ॥ इतकेही करून जर कदाचित मोठ्या कष्टाने येथून तुझी सुटका...

वाढवण बंदरासाठी केंद्राचा हेका!

भाजपला कसंही करून वाढवण बंदर उभारायचेच आहे. वाढवण बंदराला गावकर्‍यांचा तीव्र विरोध असतानाही केंद्र सरकारने गेल्याच आठवड्यात डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण समितीमधील चार सदस्यांना...

उद्यानांची वेळ वाढवली, पण त्यांच्या दुरवस्थेचे काय?

मुंबई महापालिका प्रशासनाने मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने नुकताच एक स्तुत्य आणि लोकाभिमुख निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार महापालिकेच्या ताब्यातील शहर आणि उपनगरातील सार्वजनिक उद्याने, मोकळी मैदाने...

वाणी ज्ञानेश्वरांची

  असती कीर्ति जाईल । जगचि अभिशापु देईल । आणि गिंवसित पावतील । महादोष ॥ इतकेच नव्हे, तर तुझ्या कीर्तीचाही नाश होईल व सर्व जग तुझी...

गोळीबार…आपलाच आपल्यावर !

  कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील शुगर लॉबीचा मोठा प्रभाव कायमच महाराष्ट्राच्या राजकारणावर राहिलेला आहे. वसंतराव नाईक, विलासराव देशमुख यांच्यासारखे विदर्भातील काही नेते राज्याचे...

सामाजिक सबलीकरण दिन

  महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना पिता यावे म्हणून केला...

भाजपविरोधी आघाडीच्या पुन्हा हालचाली, पण…

मनोज जोशी विरोधी पक्षांनी भाजपविरोधात आघाडी उघडण्यासाठी पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. आता बदल एवढाच आहे की, ही आघाडी केवळ भाजपविरोधातच नव्हे तर, काँग्रेसविरोधीदेखील आहे....