घरभक्तीPitru Paksha 2022 : पितृपक्षात चुकूनही करू 'या' चुका

Pitru Paksha 2022 : पितृपक्षात चुकूनही करू ‘या’ चुका

Subscribe

यंदा पितृपक्ष 10 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून 25 सप्टेंबर रोजी संपणार आहे.

हिंदू धर्मातील भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत या पंधरा दिवसांच्या काळात पितृ पंधरावडा म्हणजेच पितृपक्ष केले जाते. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यासाठी या काळात कुटुंबातील मृत व्यक्तिंचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध, पूजा केली जाते. त्यामुळेच हिंदू धर्मात पितृपक्षावला विशेष महत्व आहे. यंदा पितृपक्ष 10 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून 25 सप्टेंबर रोजी संपणार आहे.

असं म्हणतात की, पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज धरतीवर येतात. या काळात तर्पण, पिंडदान केल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळते. पितृदोषापासून मुक्ति मिळावी म्हणून हा काळ खूप महत्वपूर्ण मानला जातो. तसेच पूर्वजांचे श्राद्ध केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी येते.

- Advertisement -

पितृपक्षात करू नका या चूका

  • पितृपक्षात कांदा आणि लसूण खाऊ नये.
  • पितृपक्षात कधीही मासांहार करू नये.
  • पितृपक्षात घरामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नका.
  • पितृपक्षाच्या काळात कोणतेही नवीन काम सुरू करू नका.
  • पितृपक्षात नवीन घर, कपडे, वाहन, दागिने खरेदी करू नका.
  • पितृपक्षात केस, नखं, दाढी कापू नका.

हेही वाचा :

Pitru Paksha 2022 : पितृपक्षात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -