घरमहाराष्ट्रधमक्या देणाऱ्यांना जागा दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही, उदयनराजेंचा इशारा

धमक्या देणाऱ्यांना जागा दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही, उदयनराजेंचा इशारा

Subscribe

छत्रपती उदयनराजे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावर त्यांनी भाष्य केले. यावेळी ते म्हणाले हे होणारच होते. हे गटबंधन केवळ सत्ता स्थापन करण्यासाठी झाले होते. ते फारकाळ टीकणार नव्हते, असे ते म्हणाले.

यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी हे होणारच होते. हे गटबंधन केवळ सत्ता स्थापन करण्यासाठी झाले. हे गटबंधन केवळ सत्ता स्थापन करण्यासाठी झाले. ते जर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत राहीले तर त्यांचे करीयरचे शवेटचे 18 महिने ते 2 वर्ष राहीली असती. गटबंधन झाले नसते तर बंडखोरी झालीच नसती. त्यामुळे हे गटबंधन अनैसर्गीक आहे. ते तुटनारच होते. पण थोडा उशीर झाला, असे ते म्हणाले.

- Advertisement -

धमकीला कोणी भीक घालणार नाही – 

महाराष्ट्राची ओळख छत्रपती शिवजी महाराजाच्या विचाराचा वारसा म्हणून आहे.  त्याकाळातही  परकीय आक्रमन झाले. त्यावेळी कुठल्या धमक्यांना कोणी भीक घातली नाही किंवा घाबरले नाहीत. आज कोणतरी फुटकळ जे बेताल वक्तव्य करतात ते धमकीची भाषा बोलत असतील तर मला वाटते की शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारा संपूर्ण महाराष्ट्रातला समाज कदापी घाबरणार नाही. याला भीक घालनार नाही. जे कोण धमकी देत आहेत त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील नागरीक जागा दाखवल्याशीवाय गप्प बसणार नाहीत.

- Advertisement -

ते लवकर बरेव्हावेत ही सदइच्छा – 

यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या आजारा विषयी विचारले असता त्यांनी एक लक्षात घ्या आजर कोणाच्या नशीबाल येऊनये समजा मी आजारी आहे. कोण आजार किंवा कोणाचे वाईटव्हावे या क्षनाची वाट कोण बघत नाही. ते लवकरात लवकर बरे व्हावेत ही माझी सदइच्छा आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -