राजकारण

राजकारण

रुग्ण मृत्यूच्या दारात, पण औषध मिळत नाही; अंबादास दानवेंचे सरकारवर गंभीर आरोप

मुंबई : ठाण्यातील कळवा रुग्णालयानंतर नांदेड, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून मृत्यूचे तांडव सुरू आहे. आतापर्यंत मराठवाड्यात 49 आणि विदर्भात...

सरकार शेतकरीविरोधी आहे हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होते, सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

मुंबई : राज्यातील अनेक भागांमध्ये यंदा पावसाने ओढ दिली आहे. त्यातच कृषीमालाला योग्य भाव मिळत नाही, अशा दुहेरी अडचणीत बळीराजा सापडला आहे. कांदा आणि...

खुनी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा, ठाकरे गट आक्रमक

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालये व तेथील रुग्णसेवाच मृत्युशय्येवर पडली आहे. आरोग्य यंत्रणेची बेपर्वाई आणि सरकारी अनास्थेचे बळी यांसारखे शब्दप्रयोग या रुग्णकांडांसाठी पुरेसे नाहीत....

MLA Disqualification Case : 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सलग दुसऱ्यांदा लांबणीवर; ‘हे’ आहे कारण?

MLA Disqualification Case : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळाकाढूपणा करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली...

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या; अजित पवार गटाने स्पष्ट केली भूमिका

मुंबई : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही आमची त्यावेळी भूमिका होती आणि आजही तीच आमची भूमिका आहे असे...

दसरा मेळावा: शिवाजी पार्कसाठी ठाकरे गटाकडून पालिकेला स्मरणपत्र; उत्तराची प्रतीक्षा

मुंबई : शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 24 ऑक्टोबर रोजी यंदाच्या दसऱ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचा की, माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब...

आता पालिका मुख्यालयात शहर पालकमंत्री केसरकरांचाही जनता दरबार

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक गेल्या दीड वर्षांपासून लांबली आहे. मात्र, राज्यातील सत्ताधारी भाजपने नागरी समस्या सोडविण्यासाठी उपनगरे विभागाचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकरिता...

नाना पटोले यांची दिल्लीत काय पत आहे हे आधी सांगावे; राष्ट्रवादीच्या नेत्याचे प्रत्युत्तर

मुंबई : नाना पटोले यांची दिल्लीत पत काय आहे हे पहिल्यांदा त्यांनी सांगावे आणि मग अजितदादांची बोलती आणि दादांचा तोरा याबद्दल बोलावे अशा स्पष्ट...

औषधांअभावी जीव जाणं हा कंत्राटी सरकारचा नाकर्तेपणा; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : नांदेड आणि घाटी येथील शासकीय रुग्णालयामध्ये आतापर्यंतच्या माहीतीनुसार 45 व्यक्तींचा नाहक बळी गेला, त्यात बालकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. नवजात बालकांचा खून...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घाईघाईने दिल्लीला रवाना; राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना वेग

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते गैरहजर राहिले. त्यामुळे...

टेंभू पाणी योजना : फडणवीसांच्या आश्वासनानंतर सुमन पाटील, रोहित पाटील यांचे उपोषण मागे

तासगाव तालुक्यातील आठ आणि कवठेमंहाकाळ तालुक्यातील नऊ गावांचा टेंभू योजनेत समावेश करून सुधारित प्रशासकीय मान्यता तातडीने काढावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमन पाटील...

राज्यातील 2300 ग्रामंपचायतीच्या निवडणुकांचा धुरळा; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर

मुंबई : महापालिका, नगरपालिका निवडणुका प्रलंबित असताना राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (3 ऑक्टोबर) राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या...

कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती देतायत, पण…, काँग्रेसकडून आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : नांदेडप्रमाणेच छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नांदेडमध्ये नेमके काय घडले याची चौकशी केली जाईल आणि...

ठाकरे गट भाजपच्या इशाऱ्यावर चालतो; प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने खळबळ

अकोला : राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटासोबत युती करणारे वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अकोल्यातील शिवसेना (ठाकरे गट) भाजप...

वाघनखांच्या वादावर संभाजीराजे छत्रपतींचे मोठे विधान; म्हणाले…

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ही लंडन येथील संग्रहालयातून राज्य सरकार आणणार आहे. राज्यात येणारी ही वाघनखे खरेच शिवकालीन आहे का? छत्रपती शिवाजी...