राज्य सरकारने शेतकरी, आदिवासी यांची घोर निराशा केली. सरकारच्या घोषणा हवेतच विरल्या. त्यामुळेच राज्यभरातून शेतकरी, आदिवासी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनावर मोर्चा घेऊन येत आहेत. हा मोर्चा आज ठाण्याहून मुंबईत दाखल होतोय. या मोर्चामध्ये शेतकरी शिस्तबद्ध रीतीने मार्गस्त होताना दिसत आहे.