मुंबई

मुंबई

अप्पर वैतरणा धरण ओव्हर-फ्लो

देवगाव : मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात महत्वाचे अप्पर वैतरणा धरण ८० टक्के भरले असून रविवारी (दि. २४) ओव्हर फ्लो झाल्याने परिसरातील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त...

आरे कॉलनीतील वाहतूक 24 तासांसाठी बंद, झाडे तोडली जात असल्याचा पर्यावरणप्रेमींना संशय

मुंबईतील गोरेगाव चेक नाका ते मरोळ नाक्याला जोडणारा आरे कॉलनी मधला मुख्य मार्ग पोलिसांनी बंद केला आहे. गोरेगाव चेक नाक्यावर आज सकाळपासून पोलिसांचा बंदोबस्त...

केंद्राच्या रडारवर आता आदित्य ठाकरे; पर्यावरण मंत्रालयाच्या अडीच वर्षांतील कामाचे होणार ऑडिट

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय अस्तित्त्व आणि पक्ष वाचवण्याची दुहेरी लढाई आदित्य ठाकरे लढत आहेत. या दरम्यान शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. युवासेनाप्रमुख...

शून्य फेरी नसल्यामुळे पहिल्या फेरीतील प्रवेश कमी होणार

अकरावी प्रवेश प्रक्रियेदरम्यान दरवर्षी कोट्यांतर्गत होणार्‍या प्रवेशांसाठी शून्य फेरी राबवण्यात येत असते, मात्र यंदा ही शून्य फेरी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे कोट्यांतर्गत होणारे...
- Advertisement -

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूशखबर

मुंबई महापालिकेने घरगुती गणेशमूर्तीची २ फुटांपर्यंतच्या उंचीबाबत घातलेले निर्बंध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने उठवले आहेत. तसेच, गणेश मंडपासाठी आकारण्यात आलेले आणि येणारे १००...

डिस्चार्ज रुग्णांची काळजी घेण्याचे परिचारिकांना धडे

प्रसुती नंतर महिला घरी गेल्यावर बाळाच्या आरोग्याची घेण्यात येणारी काळजी आता रुग्णालयातून परिचारिका देणार आहेत. जे जे रुग्णालयातील परिचारिकांना तसे रुग्णस्नेही प्रशिक्षण नुकतेच देण्यात...

पावसाळ्यात राणीच्या बागेतील पर्यटकांसह उत्पन्नही घटले

मुंबईची शान व पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या भायखळा येथील राणीच्या बागेत मे महिन्यात जवळजवळ ४ लाख पर्यटकांनी भेट दिली तर पावसाळा सुरू झाल्यावर जून...

मुंबईतील रस्ते पुढच्या वर्षी खड्डेमुक्त होणार

पावसाळा सुरू झाला की दरवर्षी खड्ड्यांची समस्या ऐरणीवर येते. खड्ड्यांवरून राजकारण पेटते. सामान्य माणूस मात्रया समस्येने बेजार होतो. मात्र आता मुंबई महापालिकेने खड्डेमुक्त रस्ते...
- Advertisement -

शिवसेनेला मोठा धक्का; माजी आमदारासह अनेकांचा शिंदे गटात प्रवेश

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर आमदार, खासदार आणि नगरसेवकांनतर अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. परंतु यामध्ये आता खान्देश आणि नंदूरबार येथील नेत्यांनीही प्रवेश केल्यानंतर...

राज्यात २४ तासांत २ हजार १५ कोरोना रुग्णांची नोंद, तर ६ रुग्णांचा मृत्यू

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार २५ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली...

ज्यांना शेंदूर फासला ते शिवसेना गिळायला निघालेत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबईतील शिवडी येथील अभ्युदयनगर येथील शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. यावेळी शिवसैनिकांनी गर्दी केली असून शिवसेनेचे खासदार...

हकालपट्टीसाठी वेगळी समितीच नेमावी, रामदास कदमांनी उडवली खिल्ली

राज्याचे राज्य मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना नेतृत्वाबाबत खिल्ली उडवली आहे. हकालपट्टीसाठी आता वेगळी समितीच नेमावी, असा टोला रामदास कदम यांनी...
- Advertisement -

सोनिया गांधींना चौकशीच्या नावाखाली मोदी सरकारकडून नाहक त्रास दिला जातोय, नाना पटोलेंचा हल्लाबोल

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार विरोधकांना संपवण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांचा वारेमाप दुरुपयोग करत आहे. मोदी सरकारच्या या दहपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. सोनिया गांधी...

आदित्य ठाकरेंची बसस्टँडवर रॅली, शिंदे गटाचा टोला

शिंदे गटातील आमदार संदीपान भुमरे यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. संजय राऊत काय म्हणतात त्याला काहीच महत्त्व नाही. युतीचं सरकार अडीच...

हनुमान चालिसा प्रकरणानंतर नवनीत राणांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारविरुद्ध हल्लाबोल केला होता. विशेषकरून हनुमान चालिसा प्रकरणानंतर त्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्या होत्या. त्यामुळे नवनीत राणांना केंद्रात...
- Advertisement -