मुंबई

मुंबई

मध्य प्रदेशसाठी दाखवलेली तत्परता महाराष्ट्रासाठी का नाही?, नाना पटोलेंचा भाजपला सवाल

राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून अद्याप ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. ओबीसी आरक्षणाची पायाभरणी महाविकास आघाडी सरकारने केलेली आहे. बांठिया...

विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी पूरस्थितीतील नागरिकांच्या मदतीसाठी काम करावे – अजित पवार

राज्यात सर्वदूर होत असलेला मुसळधार पाऊस तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज कोकण, नाशिक, नागपूरच्या...

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी आश्विनी भिडे

मुंबईः मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार हा पुन्हा एकदा आश्विनी भिडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाचा...

न्यायालयाच्या निर्णयावर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, संजय राऊतांचा आरोप

11 जुलैला सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील 16 आमदारांच्या अपात्रते विषयी सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठ स्थापन करणार असल्याचे सांगीतले. यावेळी विधानसभा अध्यक्षांना आमदारांवर कोणतीही...
- Advertisement -

तूर्तास पाणी कपातीचे नो टेन्शन ;तलावांत 50 टक्केपेक्षाही जास्त पाणीसाठा

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांत गेल्या १८ दिवसांत खूपच चांगला मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात ५,८६,८९९ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची वाढ झाली असून...

तानसा, मोडक सागर धरण ओसंडून वाहण्याच्या मार्गावर; परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील तानसा व मोडक सागर धरणाच्या परिसरात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे ही दोन्ही धरणे लवकरच भरून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धरणांच्या तसेच...

महाविकास आघाडीचा अडीच वर्षात ओबीसी आरक्षणाबाबत केवळ टाइमपास; बावनकुळेंचा आरोप

राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपालिका आणि 4 पंचायत सिमितींच्या निवडणुकीबाबतचे परिपत्रक 20 जुलैला जारी केले आहे. त्यामुळे ओबीस आरक्षणासह आगामी निवडणुका घेणे शक्य आहे....

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठा ५० टक्क्यांवर

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची संततधार कायम असल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठ्या करणाऱ्या तलावातील पाणीसाठ ५० टक्क्यांलक पोहोचला आहे. मुंबईला ७ तलावांच्या...
- Advertisement -

कन्नड तालुक्यातील चार मृत मजुरांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून ५० हजारांची मदत

संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नावडी गावात विजेचे जोडकाम करताना अचानक घडलेल्या दुर्घटनेत ४ कंत्राटी मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना समजताच या घटनेची...

शिवसेना आणि भाजपच्या नैसर्गिक युतीबाबत उद्धव ठाकरेंनी सकारात्मक भूमिका घ्यावी – खासदार हेमंत गोडसे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे काही खासदार देखील शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर आहेत. शिवसेना आणि भाजपा यांच्यातील...

नाशिकचे सेना खासदार हेमंत गोडसे यांचेही भाजपाशी जुळवून घेण्यासाठी उद्धव ठाकरेंना साकड

नाशिक : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आमदारांनी  बंडखोरी करत शिवसेनेला  धक्का दिल्यानंतर शिवसेनेचे अनेक खासदारही बंडाचा झेंडा हाती घेण्याच्या विचारात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली...

ओबीसी राजकीय आरक्षणावर सुप्रीम कोर्टात १९ जुलैला सुनावणी

ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. परंतु सुप्रीम कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत सुप्रीम कोर्टाने...
- Advertisement -

मुसळधार पावसात मासेमारीसाठी गेलेल्या २ मच्छिमारांचा मृत्यू

मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र, हवामान विभागाच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष...

धान्यावरील जीएसटीविरोधात देशभरात आंदोलन, व्यापारी उद्योजक संघटना आक्रमक

देशातील ४७ व्या जीएसटी परिषदेने प्रस्तावित केलेल्या अन्नधान्य आणि खाद्यपदार्थावरील ५ टक्के जीएसटी आकारणीस राज्यभरातील व्यापारी उद्योग संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. येत्या १८...

राज्यातील पूर परिस्थितीमुळे मनसेचा उद्याचा मेळावा पुढे ढकलला, राज ठाकरेंचा निर्णय

राज्यभरात सुरू अससेल्या मुसळधार पावासामुळे (Heavy Rainfall) अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुरस्थितीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण...
- Advertisement -