पालघर
पालघर
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून १८ जणांना गंडा
वसईः फेसबुकवर मक्का, मदिना, सौदी अरेबिया या ठिकाणी साफसफाईचे काम मिळवून देतो, अशी बतावणी करून नालासोपार्यातील १८ लोकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उजेडात...
अभिनेते जितेंद्र कपूर यांच्या बांधकाम प्रकल्पाच्या चौकशीसाठी समिती
भाईंदर :- मीरा -भाईंदर महानगरपालिका परिसरात सिने सृष्टीतील नामवंत अभिनेते जितेंद्र कपूर यांनी घोडबंदर परिसरात जे.के. डेव्हलपर्स या नावाने आयरिश नावाचा रहिवाशी संकुल गृहप्रकल्प...
उत्तन येथील मच्छीमारांच्या घरांवरील कारवाईला स्थगिती
भाईंदर :- भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथील सर्व्हे क्रमांक २९५ ही महसूल विभागाची जागा आहे. या जागेचा सिटी सर्व्हे झाला नसल्यामुळे या जागेत राहत असलेल्या...
मांडा -भोपिवली- खरीवली रस्त्याचे काम पाडले बंद
वाडा : वाडा तालुक्यातील मांडा- भोपिवली- खरीवली या रस्त्याची गेल्या कित्येक वर्षापासून दुरावस्था झाली होती. ग्रामस्थांनी शासन दरबारी हेलपाटे मारून अखेर हा रस्ता या...
- Advertisement -
वसई-भाईंदर रो-रो फेरीबोट सुरु
वसईः बहुचर्चित वसई-भाईंदर दरम्यान रो-रो फेरीबोट मंगळवारी सकाळपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. सध्या ‘प्रायोगिक तत्त्वावर रो-रो प्रवासी सेवा दिली जाणार आहे. वसई ते भाईंदर...
चिंचोटी-भिवंडी महामार्ग दोन तास ठप्प
वसईः चिंचोटी-कामण-अंजूर फाटा-भिवंडी महामार्गाची झालेली प्रचंड दुरवस्था आणि या मार्गावर सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीचा अनधिकृत पद्धतीने चालवण्यात येत असलेला मालोडी टोल नाका...
पालघरला मोठा ऐतिहासिक वारसा
पालघरः इसवीसना पूर्वीचा इतिहास नीट कुणाला सांगता आलेला नाही. मौर्य काळात तुमच्याच पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील एका व्यक्तीने उत्तरेत जाऊन मगधेची नष्ट...
डहाणू समुद्रकिनारी रंगणार तीन दिवसांचा डहाणू फेस्टिवल
डहाणू : डहाणू महोत्सवाच्या पहिल्या पर्वाच्या भरघोस यशानंतर महाराष्ट्राच्या डहाणू समुद्र किनारपट्टीवर नयनरम्य दर्शन घडवणार्या या दुसर्या महोत्सवाचे पर्व आयोजित करण्यात येत आहे. डहाणू...
- Advertisement -
पोलीस आयुक्तलयात प्रशिक्षण पूर्ण करून ९९६ नवीन पोलीस कर्मचारी दाखल
भाईंदर :- मीरा-भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तलयामध्ये नवीन पोलीस भरती करण्यात आली होती. या पोलीस कर्मचाऱ्यांना भरती झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. त्यांचे प्रशिक्षण...
पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तीन स्मशानभूमी
भाईंदर :- मीरा-भाईंदर शहरात मृत पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी किंवा कोणतीही जागा नव्हती. त्यामुळे पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कार अडचणीचे होत होते. या प्राण्यावर अंत्यसंस्कार...
यंदाची शेती मिरची उत्पादकांसाठी तिखट
पालघरः डहाणू तालुक्यातील चिंचणी- वाणगाव या भागात सुमारे तीन ते साडेतीन हजार एकर क्षेत्रावरील मिरचीच्या पिकांवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने भरघोस उत्पादन मिळवून देणार्या...
22 फेब्रुवारीला मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखणार
सफाळे: वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी, 22 फेब्रुवारीला मुंबईमधून ऑनलाइन करणार आहेत.या पार्श्वभूमीवर वाढवण बंदरात काळे झेंडे दाखवून,त्यांचा निर्णय मागे घेण्याचा आग्रह धरून...
- Advertisement -
२९ गावांचे भवितव्य आज ठरणार?
वसईः वसई- विरारमधील २९ गावांचा प्रश्न सध्या मुंबई हायकोर्टात प्रलंबित असून मंगळवारी सुनावणी होत असून याकडे वसईकरांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारने २९ गावे...
चिंचोटी-भिवंडी रस्त्यासाठी भूमिपुत्र एकवटले
वसईः चिंचोटी-कामण-खारबाव रस्त्यावर मोठाले खड्डे पडल्याने गावकर्यांसह वाहन चालक त्रस्त झाले आहेत. यामार्गाचे निकृष्ट काम करणार्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच टोल वसुली...
ओ,नाखवा बोटीनं फिरवाल का ?
भाईंदर :- भाईंदर ते वसई रो-रो जलवाहतूक सेवा आज(20 फेब्रुवारी) सुरू होणार आहे. सागरमाला योजने अंतर्गत २०१६ साली या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती.परंतु,...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement