घरताज्या घडामोडीअचानक आलेल्या पावसामुळे ठाणेकरांची उडाली तारांबळ!

अचानक आलेल्या पावसामुळे ठाणेकरांची उडाली तारांबळ!

Subscribe

मुंबईसह ठाण्यात आज सकाळी अचानक पाऊल बरसला

थंडीची चाहूल असताना आज अचानक राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. मुंबईसह ठाण्यात देखील पावसाने हजेरी लावली असून पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पण आजच्या अचानक पावसामुळे ठाण्यातील नागरिकांची धावपळ उडाली होती. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -