थंडीची चाहूल असताना आज अचानक राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. मुंबईसह ठाण्यात देखील पावसाने हजेरी लावली असून पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पण आजच्या अचानक पावसामुळे ठाण्यातील नागरिकांची धावपळ उडाली होती. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे)
अचानक आलेल्या पावसामुळे ठाणेकरांची उडाली तारांबळ!
written By My Mahanagar Team
Thane
मुंबईसह ठाण्यात आज सकाळी अचानक पाऊल बरसला
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -