रायगड

रायगड

पनवेल महापालिकेच्यावतीने सुका कचरा संकलन पासबुक योजनेत कारमेल शाळा आघाडीवर

पनवेल: महापालिका आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक वर्गीकरणाचे महत्व महापालिकेच्यावतीने विद्यार्थ्यांना पटवून देऊन ‘सुका कचरा संकलन पासबुक योजना महापालिका कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये सुरू...

मुंबई -गोवा महामार्ग पूर्ण होण्यात अडचणी कायम; स्थानिक प्रशासनाकडून परवानग्या मिळवून देण्यात विलंब

निलेश पवार: महाड मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले असले तरी आजही महामार्ग पूर्ण करून देण्यात अनेक अडचणी समोर असल्याचे...

सैन्य दलातील निवृत्त अधिकारी कॅप्टन बबनराव गायकवाड यांचे निधन; मान्यवरांकडून शोक व्यक्त

महाड: सनपोई गावचे सुपुत्र तथा भारतीय सैन्य दलातील निवृत्त अधिकारी कॅप्टन बबनराव गायकवाड (६४) यांचे २५ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या...

जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्याकडून रायगडावरील विकासकामांची पाहणी

महाड: जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी तालुक्यातील चवदारतळे येथे भेट देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्याच प्रमाणे त्यांनी किल्ले...
- Advertisement -

पोलिस निरिक्षक शिरीष पवार यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित; सामाजिक,राजकीय नेत्यांकडून अभिनंदन

खोपोली: मुंबई,नवी मुंबईत अनेक सशस्त्र दरोडे,बलात्कार प्रकरणातील आरोपींना जेरबंद करीत जनमनात स्वत:ची विशेष प्रतिमा निर्माण करणारे आणि ‘शहर सुरक्षित तर नागरिक सुरक्षित’ असा ब्रिदवाक्यानुसार...

एलईडीमुळे पारंपारिक मासेमारी अडचणीत; मासळीचे प्रमाण घटल्याने मच्छीमार आर्थिक संकटात

अलिबाग: समुद्रात खुलेआमपणे एलईडीद्वारे मासेमारी करण्याचे प्रमाण जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे समुद्रातील मासळीचे प्रमाण घटले असून पारंपारिक मासेमारी व्यवसाय अडचणीत आला आहे. जिल्ह्याला...

मुलींनी सैनिकी प्रशिक्षण घेणे काळाची गरज; तहसीलदार आयुब तांबोळी यांचे प्रतिपादन

खोपोली: जीवनात खर्‍या अर्थाने यशस्वी होण्याकरिता सैनिकी प्रशिक्षणाचे ज्ञान मुलींनी घ्यावे; यासाठी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ठराविक वेळेत एनसीसीचे प्रशिक्षण घेणे काळाची गरज असल्याचे...

कोकण शिक्षक मतदार संघासाठी ९३.५६ टक्के मतदान; महाविकास आघाडी आणि भाजपाच्या उमेदवांरामध्ये लढत

अलिबाग: कोकण शिक्षक मतदार संघासाठी रायगड जिल्ह्यात आज शांततेत मतदान पार पडले. सुमारे ९३.५६ टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार...
- Advertisement -

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणे ही अभिमानास्पद बाब; अ‍ॅड. निलिमा पाटील यांचे प्रतिपादन

पेण: समाजातील अनेकांनी एकत्र येत गणेशोत्सव साजरा करावा. अशावेळी आयोजित स्पर्धांमध्ये एखाद्या विद्यार्थ्यांनी जर गाव पातळीवर डान्स करण्यास सुरुवात करीत छान डान्स केले तर...

सचिनदादा धर्माधिकारी यांना डि.लिट.पदवी जाहीर; जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापिठाकडून गौरव

अलिबाग: सामाजिक कार्यातील योगदाना बद्दल सचिनदादा धर्माधिकारी यांना जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापिठाच्या वतीने डि.लिट. पदवी जाहीर करण्यात आली असून विद्यापिठाचे कुलपती डॉ. विनोद टीब्रेवाल...

सरकारने लक्ष न दिल्यास माथाडी कामगार जाणार संपावर; युनियनचे नेते नरेंद्र पाटील यांचा इशारा

नवी मुंबई: अनेकवेळा माथाडी कामगारांच्या प्रलंबित समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चे, आंदोलन केली तसेच शासनाच्या विविध खात्यांकडे आणि मंत्र्यांकडे पाठपुरावाही केला मात्र सरकार माथाडी...

माकडांच्या उपद्रवामुळे म्हसळेतील ८४ गावातील शेतकर्‍यांनी सोडली शेती; वनमंत्री मुनगंटीवार यांच्याकडून आश्वासन

खोपोली: कोकणात हळूहळू शेती कमी होत असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही काही शेतकरी नेटाने शेती करीत आहेत, त्यामुळे गावागावांमध्ये काही प्रमाणात का होईना हिरवळ आणि...
- Advertisement -

समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी प्रशासन कटिबद्ध; जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांचे प्रतिपादन

अलिबाग: जिल्ह्यातील युवकांना शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात भविष्यातील वाटचाल निश्चित करण्यास विविध माध्यमातून नक्कीच मदत केली जाईल. पर्यटकांना पर्यटनमुग्ध करणारा जिल्हा असा रायगड जिल्ह्याचा...

पनवेलमधील उद्धव ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर; बॅनरवरील फोटोवरुन दोन गटांमध्ये शाब्दिक चकमक

दीपक घरत: पनवेल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती २३ जानेरवारीस राज्यभरात उत्साहात साजरी होत असतानाच पनवेलमधील उद्धव ठाकरे गटाचा शिवसेना पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर...

मीटर कॅलिब्रेशनच्या नावावर आरटीओ विभागात भ्रष्टाचार?;  रिक्षा चालकांकडून उकळण्यात येत आहेत दीडशे रुपये

पनवेल: मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकांची प्रादेशिक परिवहन विभागाकडून लूट केली जात असल्याचा आरोप काही रिक्षा चालकांनी केला आहे.कॅलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकांकडून...
- Advertisement -