क्रीडा
क्रीडा
धोनीबाबतचा तो निर्णय एकट्याने घेतला नाही
विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारताचा पराभव झाला. न्यूझीलंडला २३९ धावांवर रोखल्यानंतर भारताची ३ बाद ५ अशी अवस्था झाली होती. या कठीण परिस्थितीत महेंद्रसिंग...
पुन्हा क्रिकेट खेळण्याची खात्री नव्हती
इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव २८४ धावांवर संपुष्टात आला. खराब सुरुवातीनंतर माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथने झुंजार खेळ करत १४४ धावांची...
राज्य अजिंक्यपद फुटसाल स्पर्धेला प्रारंभ
पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुलात महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद फुटसाल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला आहे. भारतीय फुटसाल फेडरेशनचे सचिव सुनील पूर्णपात्रे यांच्या हस्ते या स्पर्धेचे...
रवी शास्त्री राहणार प्रशिक्षकपदी कायम?
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हेच प्रशिक्षकपदी कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. हे लक्षात घेऊन भारतीय...
- Advertisement -
थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा
भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांना थायलंड ओपन स्पर्धेच्या दुसर्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागेल आहे. सायनाला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत...
स्मिथची एकाकी झुंज; ऑस्ट्रेलिया ८ बाद १५४
इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड आणि क्रिस वोक्स यांनी मिळून घेतलेल्या ७ विकेट्समुळे अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाची ८ बाद १५४ अशी अवस्था...
देशाला अपेक्षा, पण ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणे आव्हानात्मक -मेरी कोम
भारताची स्टार बॉक्सर आणि सहा वेळा विश्वविजेती मेरी कोम ही जागतिक सर्वोत्तम महिला बॉक्सर्सपैकी एक म्हणून ओळखली जाते. जागतिक स्पर्धेबरोबरच तिने एशियाड आणि राष्ट्रकुल...
कर्णधाराच्या मताला फारसे महत्त्व नाही!
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सहाय्यक प्रशिक्षकांचा करार इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर संपुष्टात आला. पण आगामी विंडीज दौर्यासाठी बीसीसीआयने त्यांना ४५ दिवसांची मुदतवाढ...
- Advertisement -
थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा
भारताच्या सायना नेहवालला मागील काही काळात दुखापतींमुळे बॅडमिंटन कोर्टच्या बाहेर रहावे लागले आहे. मात्र, सध्या सुरु असलेल्या थायलंड ओपन स्पर्धेत तिने चांगले पुनरागमन केले....
…तर हार्दिक, बुमराहला कसोटी खेळलेच नसते!
निवड समिती सदस्यांकडे दूरदृष्टी नसती, तर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांना कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळालीच नसती, असे विधान बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख...
त्या चार धावा नको, असे म्हणालो नाही! -स्टोक्सची कबुली
यजमान इंग्लंडने अंतिम सामन्यात सर्वाधिक चौकार-षटकारांच्या जोरावर न्यूझीलंडचा पराभव करत पहिल्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. नियमित सामना आणि सुपर ओव्हरनंतर दोन संघांमध्ये बरोबरी असताना...
जास्त सामने खेळल्याने, जास्त ज्ञान मिळत नाही!
भारताच्या निवड समितीला मागील काही काळात बर्याच टीकेला सामोरे जावे लागले आहे. विश्वचषकात अंबाती रायडू आणि रिषभ पंत यांच्या जागी विजय शंकर आणि दिनेश...
- Advertisement -
कोहलीच कर्णधारपदी योग्य!
इंग्लंडमध्ये झालेला विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघाला प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र, साखळी सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन केल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारताला पराभवाचा सामना...
इंग्लंडमध्ये शतक झळकावण्याचे लक्ष्य -वॉर्नर
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. ५ सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे होईल....
मागील दशकातील प्रगती समाधानकारक!
भारतीय फुटबॉल मागील १० वर्षांत केलेली समाधानकारक असली तरी इतर आशियाई बलाढ्य संघांपेक्षा भारत अजूनही खूप मागे आहे, असे विधान भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement