राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काटेवाडी येथे मतदान केले. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेच जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, त्यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली आहे. ५ वर्षात जर चांगले काम केले असल्याचा दावा करणाऱ्या भाजपला काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार आयात करण्याची वेळ का आली असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
बारामतीकरांवर विश्वास असल्याने बारामतीचा गड राष्ट्रवादी राखणार
written By My Mahanagar Team
Baramati
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -