संजय राऊतांची शिंदे गटावर विखारी टीका
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. 'जे सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकले नाही, त्यांच्या डोक्यावर आजही अपात्रतेची टांगती तलवार...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अजित पवारांवर घणाघात
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांना टोला लगावला आहे. राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित...
जनतेच्या इच्छेची प्रतारणा होऊ म्हणून चहापानावर बहिष्कार- अजित पवार
नेहमीच्या प्रथेप्रमाणे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी चहापानाला बोलावलं होतं. त्यांच्या चहापानाला उपस्थित राहणं हा महाराष्ट्रद्रोह ठरला असता, असं अजित पवार म्हणाले.
संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या राम श्यामच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना...
काय आहे ‘फिनटेक क्षेत्र’
'फिनटेक' म्हणजे फायनान्शिअल टेक्नॉलॉजी, ज्यामध्ये फायनान्स सेक्टर आणि टेक्नॉलॉजी क्षेत्राचे मिश्रण आहे. जिथे तांत्रिक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरद्वारे पारंपरिक आर्थिक व्यवहार केले जाऊ शकतात.
परळीनंतर धनंजय मुंडेंचे बीडमध्ये जंगी स्वागत
राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचं परळीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. बॅनरबाजी, फटाके, ढोल ताशांच्या गजरात धनंजय मुंडेंच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी जमा झाली. अपघातानंतर प्रथमच...
BMC निवडणूक ठाकरे आणि आप एकत्र लढणार?
एकनाथ शिंदेंची बंडखोरी, शिवसेनेतील फूट, उद्धव ठाकरेंची रणनिती, शिंदेंचा पलटवार सध्या माध्यमांवर याच बातम्या सातत्याने समोर येतायत, यातच भर म्हणून आता दिल्लीचे मुख्यमंत्री...
ठाकरेंसह सुषमा अंधारे, संजय राऊत पिंजून काढणार महाराष्ट्र
शिवसेनेत फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी विविध अभियानातून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून शिवगर्जना अभियान राबवण्यात येणार आहे....
इम्तियाज जलील यांची सत्ताधाऱ्यांवर विखारी टीका
औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तसेच उस्मानाबादचे धाराशीव नामांतर प्रस्तावाला केंद्राकडून मंजूरी मिळाल्यानंतर राज्यात सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. मात्र एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील...
मराठवाड्यातील पहिल्याच भाषणात बाळासाहेबांनी केली होती नामांतराची घोषणा
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. उपमुख्यमंत्री...
फडणवीसांमध्ये खूप फरक दिसतोय, राऊतांचे फडणवीसांना चिमटे
'एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी फोन करून मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती,' असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावर ठाकरे गटाचे...
हेमंत रासनेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री कसब्यात, पंतप्रधान मोदींचं केलं कौतुक
भाजपा उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कसब्यात भव्य रोड शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी उपस्थिताना संबोधित करताना...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement