राजीव सातव यांना अखेरचा निरोप, हिंगोलीतील कळमनुरीत अंत्यसंस्कार

काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन झाले असून राजकारणातला सुस्कृंत चेहरा हरपला आहे. थोड्याच वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

प्लाझ्मा दान करण्यासाठी वय किती असावे?

सध्या अनेक ठिकाणी प्लाझ्माचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले जात आहे. पण, सर्वच व्यक्ती प्लाझ्मा दान करु शकतात का? कोण...

खतांच्या किंमती वाढवल्याने राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करेल

ट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने आता दुसरा धक्का दिला आहे. देशातील खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम केल आहे. देशातील खतांची किंमत...

राजीव सातव काँग्रेसचे जबाबदार नेते होते – नावाब मलिक

राजीव सातव यांच्या निधनाच्या बातम्या ऐकून विश्वासच बसला नाही. विधानसभेत त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. राजीव सातव काँग्रेसचे जबाबदार नेते होते. काँग्रेसच्या कठीण...

कुणकेश्वर समुद्र किनारपट्टीला तौक्ते चक्रीवादळाचा फटाका

तौत्के चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गातील वेंगुर्ले, मालवण, देवगड या तिन्ही तालुक्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला. यात देवगडच्या कुणकेश्वर समुद्र किनाऱ्याला या चक्रीवादळाने झोडपून काढले आहे. या...

राजीव सातव यांच्या निधनाने कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे आज पुण्यात निधन झाले.आमचा देव गेला! मराठवाड्याचा नेता गेला असे म्हणत कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. राजीव सातव यांच्या निधनानंतर...

राजीव सातव आमच्यात नाहीत हे सांगणे देखिल कठीण वाटते – सतेज पाटील

राजीव सातव हे तरुणाचे सहकारी होते आमचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी खूप सहकार्य केले . राहुल गांधींचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. दिल्लीत महाराष्ट्राचा...

पक्षाच्या विचारांपलीकडे जाऊन आम्ही विचारांची देवाण घेवाण करायचो – राबसाहेब दानवे

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे केवळ काँग्रेस पक्षाचंच नाही तर आमच्या मित्र परीवाराचेही मोठे नुकसान झाले आहे . पक्षाच्या विचारांच्या पलीकडे जाऊन आम्ही...

कोकणातील समुद्रकिन्यावरील चक्रिवादळाची ताजी दृश्य

अरबी समुद्रात तयार झालेल्या तोक्ते वादळामुळे कोकण किनारपट्टीवरील भागांना सरर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे. वेंगुर्ले बंदर आणि...

राजीव सातव यांचे जाणे मनाला वेदना देणारे – भाई जगताप

महाराष्ट्राच्या सुपूत्राने दिल्लीत जाऊन काँग्रेससाठी आयुष्य वेचले. राजीव सातव यांचे जाणे मनाला वेदना देणारे आहे. ते आज आमच्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. राजीव...
00:02:03

जिद्दी,चिकाटीने काम करणारा तरुण सहकारी आमच्यातून गेला

राजीव सातव यांचे निधन अत्यंत वेदनादायी, मनाला न पटणारे आहे. राज्यापासून राजकिय पातळीवर त्यांनी स्थान निर्माण केले. काँग्रेस पक्षात अतिशय जिद्दी व चिकाटीने काम...

राजीव सातव यांच्या जाण्याने काँग्रेसची मोठी हानी

राजीव सातव यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजीव सातव यांनी तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला. देशाच्या पातळीवर नेहमीच चांगले काम त्यांनी केले....
- Advertisement -