BREAKING

Ulhasnagar election news:मतदान जनजागृतीसाठी पुस्तक प्रदर्शनातून अभिनव उपक्रम

उल्हासनगर : यंदाचा महाराष्ट्र दिन उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या एक मे रोजी उल्हासनगर येथील ‘सिंधू भवन’ येथे ‘चला पुस्तकांशी दोस्ती करुया’ या संकल्पनेवर आधारीत भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. हे...

Karjat Light Issue : …अन् ग्रामस्थांचे टीव्ही, फ्रिज, मिक्सर, पंप जळाले

नेरळ : कर्जत तालुक्यात अगोदरच विजेचा लपंडाव सुरू आहे. अशातच कर्जत तालुक्यातील आसलपाडा येथे ग्रामस्थांची विजेवरील उपकरणे एका दिवसात जळाली आहेत. आसलपाडा गावापासून जंगलच्या भागात असलेल्या एका फार्महाऊसला नव्याने वीजजोडणीची लाइन टाकण्यात आली. खासगी ठेकेदाराने हे काम केले. तर...

Lok Sabha 2024 : नाशिकचा उमेदवार कधी जाहीर होणार? गिरीश महाजनांचे मोठे विधान

नाशिक : महायुतीचा पाच ते सहा जागांवरील तिढा आता सुटताना पाहायला मिळत आहे. आज मंगळवारी (ता. 30 एप्रिल) दिवसभरात शिवसेना शिंदे गटाकडून दोन जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेतून रवींद्र वायकर आणि दक्षिण मुंबई...

Bhayander Fraud: फसवणूक झालेली रक्कम मिळवून दिली परत

भाईंदर :- नवघर पोलीस ठाणे हद्दीत राहणार्‍या महिलेची क्रेडिट कार्ड द्वारे ऑनलाईन १ लाख ८७ हजार २०६ रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. फसवणूक करण्यात आलेली रक्कम सायबर पोलिसांनी तपास करून परत मिळवून दिली आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नवघर...
- Advertisement -

Vasai News:महापालिका हद्दीतील तलावांना मरणकळा

वसईः केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेची अंमलबजावणी वसई-विरार महापालिकेने अद्याप केलेली नसल्याने वसई-विरार महापालिका क्षेत्रातील तलावांना मरणकळा आली आहे. नालासोपारा येथील आचोळे तलावाची आत्यंतिक दर्दशा झालेली असल्याने महापालिकेच्या उदासिनतेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. वसई-विरार महापालिकेच्या नऊही प्रभागांत...

Manor Accident:महामार्गावर तीन गाड्यांच्या अपघातात एकाचा मृत्यू

मनोर: मुंबई -अहमदाबाद महामार्गावर मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मनोर पोलीस स्टेशन हद्दीतील आवंढाणी गावच्या हद्दीत सती माता हॉटेलसमोर कंटेनर नादुरुस्त झाल्याने गुजरात वाहिनीच्या पहिल्या मार्गिकेवर उभा होता. गुजरातच्या दिशेने जात असलेल्या भरधाव वेगातील ट्रकने नादुरुस्त कंटेनरला धडक दिली....

Maharashtra Politics : मला त्यांच्यापेक्षा…, उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर

नागपूर : हे टरबूज नाहीत, ते दिवाळीत पायाखाली चिरडले जाणारे चिराटं आहेत. आले तेव्हा मुख्यमंत्री होते, पण आता पाव उपमुख्यमंत्री झाले, अशी जहरी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. 29 एप्रिल) केली. त्यांच्या...

मुलांना घडवणारे 4 गोल्डन रुल्स

मुलं ही मातीच्या ढेकळासारखी असतात त्यांना घडवाल तशी ती घडतात असं नेहमी बोललं जातं. याचं कारणच असं आहे की मुलं नाजूक मनाची असतात. यामुळे मुलांना घडवताना ४ गोल्डन रुल्स  पालकांनी पाळावेत. कोणते आहेत हे मंत्र ते बघूया. नम्रता नम्रपणे व्यक्त होणे...
- Advertisement -