BREAKING

फुटली एकदाची कोंडी !

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना शिंदे गटाने मुंबईतील दोन आणि काँग्रेसने मुंबईतील एका जागेवरील उमेदवारांची घोषणा करताच मुंबईतील लोकसभा लढतीचे चित्र स्पष्ट झाले, तर दुसर्‍याच दिवशी शिवसेना आणि भाजपातील ठाणे, पालघरच्या जागावाटपाचा अखेरचा तिढाही मार्गी लागल्याने महामुंबईचे रणांगण आता महायुती...

वाणी ज्ञानेश्वरांची

पैं आघवाचि रोममूळीं । आली स्वेदकणिका निर्मळीं । लेइला मोतियांची कडियाळीं । आवडे तैसा ॥ सर्व रोमरंध्रातून निर्मळ घामाचे बारीक कण उद्भवल्यामुळे मोत्यांची जाळीच घातली आहे की काय असे वाटले. ऐसा महासुखाचेनि अतिरसें । जेथ आटणी हो पाहें जीवदशे । तेथें...

चित्रपट दिग्दर्शक, निर्माते भालजी पेंढारकर

भालजी पेंढारकर हे भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घालणार्‍या चित्रकर्मींमधले अग्रणी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक आणि गीतकार होते. त्यांचा जन्म २ मे १८९८ रोजी कोल्हापुरात झाला. चाकोरीबद्ध शालेय शिक्षणात मन न रमलेल्या भालजींनी तरुणवयातच कोल्हापूर सोडले. सुरुवातीच्या काळात पुण्यात केसरी...

राशीभविष्य : गुरुवार ०२ मे २०२४

मेष :- तुमचे महत्त्व टिकवून ठेवण्यात कष्ट घ्यावे लागतील. डावपेच यशस्वी होतील. कला क्षेत्रात यश मिळेल. वृषभ :- क्रीडा स्पर्धा जिंकता येईल. खर्चाचा विचार कराल. नवीन परिचयाने मन उत्साही होईल. धंद्यात वाढ होईल. मिथुन :- मान-प्रतिष्ठा वाढणारी घटना घडेल. जुने येणे...
- Advertisement -

Khopoli Shingroba Utsav : खंडाळा घाटात शिंग्रोबा उत्सवाचा थाट

खोपोली : खंडाळा घाटाचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव आज (बुधवार) मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. समाज बांधवांच्या सहकार्यातून वीर हुतात्मा शिंग्रोबाचा उत्सव १६ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी उत्सव देवस्थान समिती...

Dr Babasaheb Ambedkar University : …म्हणून निकालास विलंब लागला!

रोहे : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील निकालास विलंब झाला आहे. या विलंबाचे कारण देत २५ जून २०२४ पर्यंत याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असे लेखी आश्वासन विद्यापीठाने दक्षिण रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला...

Karjat Dumping Ground Issue : कर्जतमधील कचरा पेटला, गुंडये ग्रामस्थ आक्रमक

नेरळ : डम्पिंग ग्राऊडबाबत सकारात्मक उपाययोजना न केल्यामुळे कर्जत नगरपरिषद हद्दीतील हजारो लोक संतप्त झाले असून त्यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली असून यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न...

Rohayo:रोजगार हमीची गॅरेंटी नसल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर

मोखाडा: स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा, स्थलांतर थांबावे या उद्देशाने रोजगार हमी कायदा केंद्र व राज्य शासनाने पारित केला असला तरी स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्याची बाब वेळोवेळी समोर आली आहे.यंत्रणांची चालढकल आणि नरेगाच्या अकुशल पगाराबाबत...
- Advertisement -