ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

‘वंजारी आरक्षण वाढीसाठी शिफारस’ – नितीन राऊत यांची घोषणा

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या वंजारी समाजाचा आरक्षणाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. त्यासाठी या समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ देण्यासाठी या समाजाचे आर्थिक...

१० रुपयात जेवणाची थाळी ‘शिव भोजन योजना’; इतरही अनेक घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९' ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळाच्या...

शेतकऱ्याला ‘मागच्यावेळेसारखे’ हेलपाटे मारायला लागणार नाही – जयंत पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९’ ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही...

आता मंत्रालयात येण्याची गरज नाही; प्रत्येक विभागात होणार मुख्यमंत्री कार्यालय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सुरु करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी...
- Advertisement -

अवकाळीग्रस्तांना सरकारकडून ठोस मदत नाही – फडणवीस

अंतिम आठवडा प्रस्तावावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलतांना सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले यंदा अतिशय चांगले पीक आले होते. मात्र उभ्या पिकांना...

सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला – देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात २ लाखांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. तीही मार्च पासून होणार...

आमच्या काळात ६५ हजार कोटींचा घोटाळा झाला नाही; फडणवीस यांचे स्पष्टीकरण

एखादे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र १२ महिन्यांच्या आत सादर करायचे असते. काम योग्यरित्या पूर्ण झाल्याचं हे प्रमाणपत्र असतं. मात्र, २०१८ पर्यंतच्या कालावधीत...

शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्जमाफ; उद्धव ठाकरेंची घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी घोषणा केली आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे सरसकट कर्ज माफ होणार...
- Advertisement -

विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचे सरकारचे संकेत

राज्यातील कायम अनुदानित शाळांचा अनुदानाचा प्रश्न आता लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे. गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नासाठी राज्य सरकार सकारात्मक असून लवकरच...

एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांची चौकशी व्हावी – शरद पवार

एल्गार परीषद प्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती करून तपास करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परीषदेत केली. पुण्यात झालेल्या पत्रकार...

देशाची अर्थव्यवस्था संकटात; म्हणूनच CAA विषय समोर आणला – शरद पवार

सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे देशाच्या धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वे शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात सुरु असलेल्या...
- Advertisement -

अवैध सावकारीवर लवकरच आळा बसणार – जयंत पाटील

राज्यातील अवैध सावकारींना आळा घालण्यासाठी आणि अशा सावकारांविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यासाठी विधानपरिषद सदस्य विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती...

‘त्या’ बिल्डरांवर होणार कारवाई – जयंत पाटील

मुंबई आणि उपनगरातील झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए) प्रकल्प पूर्ण करताना अनेक विकासकांकडून त्यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नसून या माध्यमातून झोपडपट्टी धारकांना वेठीस...

महाराष्ट्रात शांतता राखा; मुख्यमंत्री ठाकरेंचं जनतेला आवाहन

संसदेत नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत गैरसमज आहेत. देशभरात याविरोधात मोर्चे, आंदोलने सुरू असून हिंसाचारही सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचे गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे....
- Advertisement -