देश-विदेश

देश-विदेश

देशभरात १.८ टक्क्यांनी वाढतायेत करोनाचे रुग्ण

करोनाच्या संसर्गाच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे, परंतु तरीही देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या फारशी वाढत नाही. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार...

चीनला ११२६ कोटी रुपयांचा तोटा?; भारतातील RRTS प्रोजेक्ट होऊ शकतो रद्द

लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. यामुळे भारतीय लष्कराची मोठी हानी झाली आहे. चीनने केलेल्या...

सैनिकांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही; जशास तसं उत्तर देण्यास आम्ही सक्षम – पंतप्रधान

भारत-चीन सीमेवर झालेल्या हिंसक चकमकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईव्ह येत संबोधित केलं. देशातील नागरिकांना मी आश्वासन देतो की भारतीय जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार...

चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी १९ जूनला बोलावली सर्व पक्षीय बैठक

लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. गॅलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरसह २० भारतीय सैनिक...
- Advertisement -

डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन द्या – सर्वोच्च न्यायालय

कोरोनाच्या लढ्यात अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा आणि वेळेवर वेतन देण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. डॉ. आरुषी...

कर्तव्य बजावताना जवान शहीद, देश बलिदान विसरणार नाही – संरक्षणमंत्री

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारत आणि चीनच्या सीमेवर असलेल्या गॅलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारताच्या २० सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी...

भारत -चीन संघर्ष: चीनचे कमांडर चकमकीत ठार, ४० हून अधिक चीनी सैनिक जखमी!

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकींमध्ये चीनलाही मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. सीमेजवळ तणाव निर्माण झाल्यानंतर स्ट्रेचरवर मोठ्या संख्येने रुग्णवाहिका, जखमी आणि...

सीमेवर जे घडलं, त्यासाठी नेहरू, इंदिरा गांधींना जबाबदार धरू शकत नाही – संजय राऊत

भारत-चीन यांच्यातील सीमावादवरुन सोमवारी रात्री दोन्ही सैन्य दलांमध्ये चकमक झाली. यात २० भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर सीमेवर काय घडलं याबद्दल मोदी सरकारला...
- Advertisement -

शांतीपूर्ण मार्गाने तोडगा काढण्यास आमचा पाठिंबा – अमेरिका

भारत-चीन यांच्यात सध्या सीमावाद सुरू असून एकीकडे लष्करी स्तरावर चर्चा सुरू होती. सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, दुसरीकडे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी)वर गलवाण...

खुशखबर! कोरोनावर औषध मिळालं, WHOने ब्रिटन सरकारचं केलं अभिनंदन!

जगभरात कोरोना विषाणूवर लस, औषध शोधण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर डेक्सॅमेथासोन हे औषध प्रभावी असल्याचा दावा ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी...

चीनच्या सैन्याचा लाठया, बांबू, बॅट आणि खिळयांनी भारतीय सैन्यांवर हल्ला!

मागच्या ४५ वर्षात पहिल्यांदाच चीनला लागून असलेल्या सीमेवर झालेल्या संघर्षात  भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. मागच्या महिन्याभरापासून पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ मोठा तणाव...

झोपाळ्यावर बसून झालं, तर आता चीनला ‘लाल आँखे’ दाखवा मोदीजी – जितेंद्र आव्हाड

भारत-चीन हिंसक झटापटीनंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. चीनने भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत, असा सवाल केला जात आहे....
- Advertisement -

पंतप्रधान गप्प का आहेत? चीनला आपल्या सैनिकांना मारण्याची हिंमत कशी झाली? – राहुल गांधी

भारत-चीनमध्ये लडाख येथील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे २० जवान शहीत झाले आहेत. तसेच ४३ चिनींचा खात्मा केल्याचे समोर आले. या सर्व पार्श्वभूमीवर...

प्रधानमंत्रीजी कुछ तो बोलो, जनतेला खरं ऐकायचं आहे – राऊत

चिनी सैनिकांसोबत सोमवारी रात्री गलवाण खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये भारताचे २० सैनिक शहीद झाले. यात भारताच्या कर्नल हुद्द्याच्या लष्करी अधिकाऱ्याचाही समावेश आहे. यामुळे उभय देशांदरम्यान...

पंतप्रधान आज उद्धव ठाकरेंसह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी शिथिल करण्यात आला आहे. अनलॉक १ जाहीर करून दोन आठवड्यांचा कालावधी झाला आहे. तथापि,...
- Advertisement -