फिचर्ससारांश

सारांश

रॅम्बो, तुला पुन्हा कविता लिहावी लागेल !

रात्री उशिरा घरी पोहोचलो आणि स्वाभाविकपणे हात मोबाइलकडे वळला. फेसबुक ओपन केलं तर एकच फोटो व्हायरल झालेला दिसत होता. एक तरुण हातामध्ये पिस्तूल घेऊन...

विठ्ठल नामाचा रे टाहो…

ही गोष्ट तशी साधारण सात-आठ वर्षांपूर्वीची. एका अशाच कोणत्या तरी रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुरेश वाडकरांना पाहुणे म्हणून बोलवलं होतं, ज्या शोचे चलाख आणि चटपटीत परीक्षक...

अनुभूती दिव्यत्वाची !

‘स्व’ चा समृद्ध होत जाणारा जीवनानुभव ! ‘येता...जाता... क्षण वेचलेले’, हे डॉ. अपेक्षा खामकर यांचे आत्मानुभव सरळ, सोप्या सुभाषितवजा वाक्यांतून व्यक्त करणारे पुस्तक! विजयराज बोधनकर यांनी...

पेशंट आणि आपण

आज मी तुमच्याशी एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहे, तो म्हणजे पेशंट आणि त्याला भेटायला येणारे लोक. 17 नोव्हेंबर 2019 ची गोष्ट. दुपारी तीन साडेतीनच्या...
- Advertisement -

व्यावसायिक देशप्रेमाचा पर्दाफाश !

बिमल रॉय यांची निर्मिती असलेला काबुलीवाला १९५७ मध्ये रिलिज होऊन स्वातंत्र्याला आता अवघी दहा वर्षे झाली होती. स्वतःचे नवे संविधान निर्माण करून त्या दिशेने...

छोडो कल की बाते…

26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हे भारतमातेला सलाम करण्याचे विशेष दोन दिवस. एक प्रजासत्ताक दिन. दुसरा स्वातंत्र्य दिन. या दोन्ही दिवशी आपल्या अवतीभोवतीच्या सोसायट्यांमधून,...

मराठीची सक्ती, आस्थेचे काय?

येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र शासन बारावीपर्यंत राजभाषा मराठी सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये अनिवार्य करणार असल्याचे सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यासंबंधी कायद्याच्या मसुद्यावर...

आमु आखा एक से!

परवा रायगड जिल्ह्यातील माणगावाजवळच्या वडघरच्या साने गुरुजी स्मारकावर गेलो होतो. महाराष्ट्राच्या विविध भागातील विद्यार्थ्यांसमोर भारतीय संविधानावरील ‘आपलं आयकार्ड’ या पुस्तकाविषयी मी बोललो. भाषण झालं....
- Advertisement -

चला मनातलं बोलू या…

कोणीतरी महान व्यक्ती असं म्हणून गेली आहे की, एखाद्या देशाचे भविष्य समजावून घ्यायचे असेल तर त्या देशाचे तरुण कुठलं गाणं म्हणताहेत ते पहा. आजच्या...

गावात गडबड झाली पाहिजे!

गावात गडबड झाली पाहिजे, गोंधळ झाला पाहिजे. नाही तर तुमचे महत्त्व नाही... असा सध्याचा जमाना आहे, असे सांगतात बुवा! शिवसेना नेते संजय राऊत यांच्या...

बॉलिवूडचे सोशल सुपरस्टार …?

काळासोबत जो बदलतो तोच टिकतो, काळाप्रमाणे न बदलणारे कालबाह्य होतात, हे वाक्य प्रत्येक क्षेत्राला लागू आहे. सध्या माध्यमांमध्ये रोज नवनवीन काहीतरी घडतंय माहितीचे अमाप...

स्मृतीप्रियेचं वाहतं गाणं

मातीइतकीच नदी पावसाची वाट पाहते. पाऊस मातीसह नदी गाठतो. नदीला घट्ट मिठी मारतो. तिच्यात आकंठ डुंबून राहतो. तिचा तळ-काठ ढवळून निघतो आंतर्बाह्य. आपण म्हणतो...
- Advertisement -

सोशल मीडियाचा ऑक्टोपस!

प्रत्येकांना तिळगुळची छायाचित्र पाठवून आम्ही गोड-गोड बोललो आहोत. आता प्रत्यक्षात भेटून एकमेकांना तिळगूळ देणे होवो अथवा न होवो ...आणि कुणी काही बोललेच तर मी...

करमध्ये सरस्वती

‘कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविन्दम,प्रभाते करदर्शनम’, हा श्लोक आपण सगळे सकाळी-सकाळी म्हणत असतो. याचा खर्‍या अर्थाने विचार केल्यास लक्षात येते यातील...

स्थित्यंतराचा प्रवास : लोकोमोशन !

ऐंशीच्या दशकात दूरदर्शनवर एक मालिका प्रसारित होत असे : भारत एक खोज. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचा आधार घेत त्या...
- Advertisement -