फिचर्स

फिचर्स

मायमहानगर ब्लॉग

Marathi blog, Marathi Writers in Mumbai, Marathi Thinkers, Marathi Article, Marathi Blog Writing, Marathi Katha, Marathi Content Writers, Content meaning, मराठी ब्लॉग, मराठी लेखक, मराठी कथा, मराठी लेख, मराठी निबंध, मराठी भाषेत, मराठी बातम्या

सारांश

Marathi Lekh, Marathi Writers in Mumbai, Marathi Thinkers, Marathi Article, Saransh Lekhan, Saransh Meaning, Saransh Content, मराठी लेख, मराठी स्फुट, मराठी लेखन, मराठी मजकूर, मराठी भाषा

सिंचन सोयींचा विकास

-प्रा. डॉ. कृष्णा शहाणे देशांतर्गत उपलब्ध जलसंपत्तीचा पुरेपूर वापर करण्याचे मोठे आव्हान आज देशासमोर आहे. उपलब्ध जलापैकी ३० टक्के पाण्याची वातावरणात वाफ होऊन जाते तसेच...

आरक्षणावर हुकमी ‘फण्टा’स्टिक तोडगा?

-अरविंद जाधव जुनी नाटके पुन्हा नव्याने येण्याचा ट्रेन्ड काही काळ होता. अलीकडेही तो दिसून येतो, मात्र काही नाटके इतकी कालातित असतात की त्यांचा ब्रॅण्ड तयार...

बक्सरमधील रामरेखा घाट 

-विजय गोळेसर  रामायण यात्रा दर्शनच्या पाचव्या भागात आपण भदोही येथील सीता समाहिता मंदिराची माहिती घेतली. माता सीता याच ठिकाणी धरणीमातेच्या कुशीत विसावली ते हे ठिकाण....

पंकज उधास आणि कमलेश अवस्थी!

-प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार १९८० ते १९९० या दशकात गझलसम्राट म्हणून लोकप्रिय झालेले गायक म्हणजे पंकज उधास. गझल ऐकायची सवय पंकज उधास यांच्यामुळेच आमच्या...
- Advertisement -

धन की बात!

-योगेश पटवर्धन एप्रिल महिना लागला की पहिल्या दिवशी काहीतरी लोणकढी थापा मारून मित्रांना फसवणे आणि दुरून त्यांची फजिती पाहणे यात असुरी नाही पण बालसुलभ आनंद...

शून्य मशागत तंत्रज्ञान काळाची गरज

-डॉ. विशाल गमे आजकाल कोणत्याही पिकाचे उत्पादन घ्यावयाचे असल्यास अगोदर जमिनीची चांगली मशागत करणे नित्याचे झाले आहे. मग त्यामध्ये नांगरणी करणे, वखरणी करणे तसेच काही...

मैत्रीला हवा सुख-दु:खाचा अंदाज!

-अमोल पाटील मैत्री हे ईश्वराकडून माणसाला मिळालेले एक असे नाते आहे की ज्यायोगे माणसाचे जीवन एकतर नंदनवन होते, अन्यथा जीवनाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही हे...

नैसर्गिक बदलांचे स्वागत!

-नारायण गिरप गुढीपाडव्याला उंच गुढी उभारावी कुळाची कीर्ती जावी दाही दिशा लोकगीतातून गुढीपाडव्याचे अशा प्रकारे वर्णन केलेले दिसते. गुढीपाडवा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. हिंदू नववर्षाची...
- Advertisement -

चैतन्याची गुढी!

-डॉ. अशोक लिंबेकर भारतीय संस्कृतीतील विविध सण, उत्सव यांना दीर्घ परंपरा आहे. मुळात ही संस्कृतीच निसर्गपूजक असल्याने मानवी जीवनात तिचे विविध कला, परंपरेमध्ये पडसाद...

प्लास्टिकमुक्त समुद्राचा संकल्प!

-भाग्यश्री मुळे सध्या सगळं जग निरनिराळ्या सामाजिक प्रश्नांनी त्रस्त झालं आहे. ५ वर्षांपूर्वी कोरोनाचा प्रकोप जगाने अनुभवला. त्याचे साईड इफेक्ट तर अजूनही कोरोनाग्रस्तांना भोगावे लागत...

सिंधू नदी : प्राचीन सभ्यतेची साक्षीदार

-संजीव आहिरे सिंधू नदी एक आश्चर्यजनक नदी आहे. जगातील सर्वात लांब २००० मैल (३२०० किमी) वाहणारी ही नदी चीन, भारत आणि पाकिस्तान या तीन...

मैदानाबाहेरील ‘आयपीएल’

-जगन घाणेकर सध्या सर्वत्र आयपीएलची धूम आहे. जिओ सिनेमाने आयपीएल सामन्यांचे थेट प्रक्षेपण विनामूल्य उपलब्ध करून दिल्याने आजची युवा पिढी दुपारी साडेतीननंतर मोबाईलमध्ये शिरलेली...
- Advertisement -

पाणी वाचवाल, तर वाचाल!

-योगेश पटवर्धन गेल्या ५० वर्षांत लहान मोठी हजारो धरणे होऊनसुद्धा पाण्याबाबत आपण सुफलाम् का नाही यावर विचार व्हावा असे कुणालाही वाटत नाही. लातूरला रेल्वेने पाण्याचे...

दुर्मीळ खग्रास सूर्यग्रहण!

-सुजाता बाबर ग्रहणांबद्दल मानवाला आधीपासूनच आकर्षण होते. एखाद्या दिवशी अचानक सूर्य झाकला जातो किंवा चंद्र नेहमीपेक्षा अधिक लाल दिसतो अशा घटनांचे कुतूहल वाटले. शिवाय...

आंतरलेल्या वाटेवर…

-डॉ. अशोक लिंबेकर खूप दिवसांनी आज माझ्या मराठवाड्यातील अर्धपिंपरी या गावी गेलो. गेवराई तालुक्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावरील हे गाव. नदीच्या पलीकडेच शेवगाव...
- Advertisement -