महाराष्ट्र

महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

North Maharashtra News, Dhule Crime News, Nandurbar News, Jalgaon, Dhule Real estate News, Jalgaon Election, Latest News, Live Video,धुळे,नंदुरबार,जळगाव,मालेगाव,बातम्या,लाईव्ह व्हिडिओ,ताज्या बातम्या,व्हायरल व्हिडिओ

छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar news, Chhatrapati Sambhaji Nagar latest news, Chhatrapati Sambhaji Nagar Breaking News, headlines,Chhatrapati Sambhaji Nagar online,Chhatrapati Sambhaji Nagar City News, Chhatrapati Sambhaji Nagar live Updates, online news in Chhatrapati Sambhaji Nagar, Chhatrapati Sambhaji Nagar Marathi news, current Chhatrapati Sambhaji Nagar news in marathi,daily Chhatrapati Sambhaji Nagar news,Chhatrapati Sambhaji Nagar News Headlines

नागपूर

nagpur news, nagpur latest news, nagpur Breaking News, headlines,nagpur online,nagpur City News, nagpur live Updates, online news in nagpur, nagpur Marathi news, current nagpur news in marathi,daily nagpur news,nagpur News Headlines

दुष्काळाचा पहिला बळी; पाणी भरण्यास गेलेल्या तरूणीचा मृत्यू

सारदे गावातील पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली असून गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय टँकरद्वारे गावाची तहान भागवत आहे. अपुर्‍या पावसाने तालुक्यावर संकट घोंघावत असतानाच तालुक्यातील सारदे येथील...

पुणेरी टोला; ‘गल्ली ते दिल्ली तुमचा थाट, पुण्याच्या पाण्याची लावली वाट’

पाणी प्रश्नावरुन पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपला टोला दिला आहे. काही दिवसांपूर्वी पुणेकरांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या विरोधात पोस्टरबाजी केली होती. आता पुन्हा एकदा...

नारायण राणेंना धक्का; स्वाभिमान पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

नारायण राणे. कोकण आणि नारायण राणे हे जणू काही समिकरणच. मात्र २०१४ च्या लोकसभा असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल राणेंना याच कोकणातील जनतेनेच नाकारल्याचे...

राज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे लसीकरण

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत राज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे लसीकरण झाले असून ८४ टक्के उद्दिष्ट साध्य झालं आहे. तर, नाशिक, उस्मानाबाद, पुणे या तीन...
- Advertisement -

दुष्काळ आणि मंदीच्या कचाट्यात डाळिंब

कमी दरामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने डाळिंब शेती संकटात आली आहे. तीव्र पाणी टंचाईमुळे राज्यातील डाळिंब उत्पादकांचे अर्थकारणच कोलमडले आहे. त्यात डाळिंबाचे क्षेत्र आणि...

अजित पवार-गिरीश महाजनांमध्ये कलगीतुरा; बारामती जिंकणार कोण?

निवडणुका जवळ आल्या म्हणजे राजकीय सुंदोपसुंदी, आरोप-प्रत्यारोप, आव्हान-प्रतिआव्हानं असं सगळं काही होणारच अशी सवय आता जनतेलाही एव्हाना झाली असावी. आणि तीच सवय मोडू नये...

घंटागाडीच्या धडकेत बालकाचा मृत्यू

रुद्राक्ष सुनील मराठे (वय अडीच वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेबाबत सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुद्राक्ष सुनील मराठे हा वडिलांच्या दुचाकी (क्रमांक...

१ फेब्रुवारीपासून लाईटबिलावर मीटरचा फोटो येणार नाही!

महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जाते. तसेच एसएमएस दाखवून वीजबील भरण्याची सुविधा देखील महावितरणने ग्राहकांना उपलब्ध...
- Advertisement -

रामायण – महाभारताचे शिक्षण द्या – हिंदू जनजागृती समिती

आजची हिंदू युवापिढी पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे चंगळवाद, व्यसनाधीनता आणि वासनांच्या आहारी जात आहे. त्यामुळे युवापिढीला सुजाण, संस्कारक्षण आणि चारित्र्यसंपन्न करण्यासाठी त्यांना रामायण, महाभारताचे शिक्षण...

जिल्हा परिषदेतील गटनेता निवड लांबणीवर

जिल्हा परिषदेचे गटनेते धनराज महाले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे रिक्त पदावर निवडीसाठी बोलावलेली शिवसनेनेची बैठक लांबणीवर पडली आहे. पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो मान्य करण्याचे...

युती नाही तर निवडून कसे येणार? सेना-भाजप खासदारांना धास्ती!

आगामी लोकसभा निवडणुकीची तारीख येत्या काही दिवसांत घोषित होऊ शकते. यामुळे सध्या सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची तर आघाडी आता जवळपास...
00:02:27

ही नाशिक महानगरपालिका की चौकातला कट्टा?

परिवहन समितीत वर्णी न लागल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आणि अपक्ष नगरसेवकांनी शनिवारी १९ जानेवारीला झालेल्या महासभेत प्रचंड गोंधळ घातला. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक...
- Advertisement -

जिल्हाधिकाऱ्यांसह १० अधिकारी जिल्ह्याबाहेर

निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच जिल्ह्यात तीन वर्ष किंवा स्थानिक रहिवास असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. फेब्रुवारी अखेरीस...

सर्वपक्षीय गोंधळात गुंडाळली महासभा

परिवहन समितीत वर्णी न लागल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आणि अपक्ष नगरसेवकांनी शनिवारी १९ जानेवारीला झालेल्या महासभेत प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळातच महापौरांनी...

मुंबईत ७५ हजार कोटींची रेल्वेत गुंतवणूक करणार – पियुष गोयल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस येथून हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आज हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला आहे. मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५...
- Advertisement -