नवी मुंबई

नवी मुंबई

रिलायन्स आंदोलनकर्त्याचा मृत्यू

येथे सुरू असलेल्या आंदोलनकर्त्याचा अकस्मात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून हा शासकीय आणि रिलायन्स प्रशासनाच्या अनास्थेचा बळी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. विभागातील पिगोंडे ग्रामपंचायतीच्या...

जेएनपीटी प्रकल्पासाठी १२.५ टक्के भूखंडावर विकासकामांना मंजुरी – एकनाथ शिंदे

शनिवारी सिडकोच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत १२.५ टक्के भूखंडांवरील १८४ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. जेएनपीटीकडून या प्रकल्पग्रस्तांसाठी १११ हेक्टर...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईत रक्तदान शिबिर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने शनिवारी १२ डिसेंबर रोजी नवी मुंबईत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात...

नवी मुंबई वाहतूक विभागाचे महा ट्रॅफिक अ‍ॅप

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ई चलानच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई होऊन देखील दंडाची रक्कम थकविलेल्या वाहन चालकांकडून आता ऑनलाईन दंड वसुलीची मोहीम सुरु करण्यात...
- Advertisement -

नवी मुंबई ‘एपीएमसी ‘मध्ये कडकडीत बंद

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद पहायला मिळाली. नवी मुंबईतील एपीएमसीमधील पाचही बाजारांमध्ये आज कडकडीट बंद पाळण्यात...

नवी मुंबई उद्यान घोटाळा प्रकरण !

नवी मुंबई शहरात उद्यानांची देखभाल आणि संवर्धन करण्यासाच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले असून मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी सोमवारी मनपा उद्यान अधिकारी...

नवी मुंबई उद्यान घोटाळा प्रकरण; ३ अधिकारी निलंबित

नवी मुंबई शहरात उद्यानांची देखभाल आणि संवर्धन करण्यासाठीच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी सोमवारी मनपा उद्यान अधिकारी...

शिवडी – नवी मुंबई – विरार – वरळी दरम्यान सिग्नल फ्री प्रवास

मुंबई महानगर प्रदेशात येत्या १० वर्षांच्या कालावधीत रिंगरूट तयार होईल. मुंबईत सध्या सुरू असलेले पायाभूत सुविधा विकास प्रकल्प पाहता मुंबईत विना सिग्नल प्रवास करणे...
- Advertisement -

नवी मुंबईतील जलवाहतूक पाच महिन्यात सुरू होणार!

सिडकोच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या नेरुळ जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर मुंबई, नवी मुंबई...

Swachh Sarveskshan 2020 : देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तिसऱ्या क्रमाकांवर

सलग चौथ्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून मध्य प्रदेशातील इंदूर शहराची निवड करण्यात आली आहे तर तर दुसऱ्या स्थानी गुजरातमधील सूरत शहराची निवड करण्यात...
- Advertisement -