घरफोटोगॅलरीआस्मानी संकटात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसोबत; बांधावर जाऊन केली पाहणी

आस्मानी संकटात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसोबत; बांधावर जाऊन केली पाहणी

Subscribe

सरकारची घोषणांची अतिवृष्टी चालली आहे. निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे. हे उत्सवी सरकार आहे. उत्सवमग्न सरकार आहे. उत्सव साजरे करा. पण उत्सव साजरे करताना आपल्या राज्यातील जनता समाधानी आहे की नाही हे पाहणं सरकारचं काम असतं. पण सरकार हे पाहण्यात अपयशी ठरताहेत, असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आज त्यांनी संभाजीनगर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. पुरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर, त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -