काल आणि उद्याच्या चिंतेपेक्षा आज मनसोक्त जगावं मनिषा म्हैसकर
वडिलांकडून प्रशासकीय सेवेचं बाळकडू मिळाल्यानंतर आता प्रगल्भ, बुद्धिमान सनदी अधिकाऱ्याची पत्नी असताना प्रत्येक काम करताना एक वेगळी सजगता जपावीच लागते. १९९२ बॅचच्या सनदी अधिकारी...
जीव घेऊ शकतो दूधीचा ज्यूस
दूधीच्या ज्यूस पिण्याचे जसे फायदे आहे, तसेच तोटे देखील आहेत. दूधी किंवा दूधीचा ज्यूस एखाद्या व्यक्तीचा जीव देखील घेऊ शकतात. अलीकडेच बॉलिवूड अभिनेता आयुष्मान...
A ग्रुपने केलं आदिशला टार्गेट
आदिशची एंट्री झाल्यापासून तो प्रत्येक सदस्याशी हुज्जत घालताना दिसत आहे असे स्नेहाचे आणि इतर सदस्यांचे मत आहे. आदिशच्या येण्याने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये खळबळ...
वानखेडेंनी केली DGPकडे तक्रार,CCTV फुटेज आले समोर
मुंबई नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचलाक समीर वानखेडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याची तक्रार महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांकडे (DGP) केली आहे. समीर वानखेडे यांनी...
मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांची ‘मन की बात’
मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं...
इतका समृद्ध फकीर देशाने पाहिला नाही
किंगफिशरचा १४०० कोटींचा मालक मल्ल्या देश सोडून पळाला. ईडीने प्रॉपर्टी जप्त करताना फक्त १४ कोटी रूपयांची नोटीस काढली. हा मालक नेमका कोणाचा ? देशातील...
अक्षय वाघमारेनी सांगितला बिग बॉसच्या घरातील प्रवास
बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यामध्ये सुरेखा...
देशात ९० टक्के वीज प्रकल्पांमध्ये ५ दिवसांचा कोळसा, अमित शहांची आढावा बैठक
देशात कोळशाच्या टंचाईमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी देशभरातील कोळशाच्या उपलब्धततेचा आणि विजेच्या परिस्थितीचा आढावा घेतला. पण या बैठकीनंतरही कोणतेही नवे आदेश...
मुंबई पोलिस दलातील डॅशिंग पोलीस अधिकारी डॉ रश्मी करंदीकर
लहानपणी आपल्यावर जे बालसंस्कार होतात त्या संस्कारातून एक चांगली व्यक्ती घडते असं म्हटलं जातं. आता या बालसंस्कारा बरोबरच मुला- मुलींवर घराघरांतून डिजीटल संस्कार करण्याची...
लखीमपूरच्या घटनेचं राजकीय भांडवल केलंय
लखीमपूर खेरी येथे घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बंदची हाक पुकारली आहे. अनेक ठिकाणी या बंदला पाठिंबा मिळत...
मुंबई पुण्यातील व्यापाऱ्यांचा ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा
उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारले. याविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज ‘महाराष्ट्र...
दानशूरांना राजकीय रंग लावणं वेदनादायी- नीता लाड
खूप जणांना कृतज्ञतेने दान करुन समाजाचा ऋण फेडायचं आहे. मात्र या दिवसांत पदरचं देणाऱ्यांनाही राजकीय रंग लावण्याचा उद्योग आपल्याकडे केले जातात. सामाजिक कार्य करताना...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement